कोविड - १९ च्या प्रादूर्भावाने घोषीत झालेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रासह निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व बँकेने काढलेल्या परिपत्रकानुसार भंडारा जिल्हा सहकारी बँकेने परतफेडीला ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु नुकत्याच प्राप्त झ ...
भंडारा जिल्हा हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. भातपिकासाठी भरपूर पावसाची आवश्यकता असते. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. गत काही वर्षात पावसाने दगा दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र यंदा लवकरच राज्यात मान्सून सक्रीय झाला असून विदर्भा ...
भंडारा जिल्हा प्रशासन आणि आरोग्यविभाग कोरोना नियंत्रणासाठी पुरेपुर प्रयत्न करीत असून त्यांच्या या प्रयत्नांना मोठे यश येत आहे. जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या ४९ वर पोहचली होती. मात्र प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे अवघ्या काही दिवसातच ३९ व्यक्त ...
तालुक्यांतर्गत भातपीकाखालील सुमारे २५ हजार ८३२.४९ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड होणार असून सोयाबीन पिकाची २२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसामुळे खते व बियाणे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. मृग नक्षत्र ...
१२ दिवसांपुर्वी आलेल्या टोळधाडीने तालुक्यातील शेतकरी हादरून गेला होता. दरम्यान गुरूवारी पुन्हा तुमसर शहरात टोळधाड ही कीड मोठ्या प्रमाणात दिसून आली. आधीच कोरोना विषाणूचा संकट कायम असताना या अतिशय नुकसान करणाऱ्या कीडींच्या हल्ल्याने सर्वांचे टेंशन वाढल ...
तालुक्यातील येरली येथील एका मुलाचे मध्यप्रदेशात असलेल्या एका गावातील मुलीशी लग्न होते. वऱ्हाडी मंडळी खाजगी कारने समारंभासाठी गेले होते. दरम्यान परत येत असताना कार (क्रमांक एमएच ४९ एई ६३०४) ही मध्यप्रदेशातील खैरलांजीनजीकच्या सालेटोक वळणावर उलटली. चालक ...
रेतीची वाहतूक करीत असताना कारवाई झाल्यास संगनमत केले जाते. ती रेती नसून धानाचा कोंढा होता, असा भासही निर्माण केला जातो. रेतीवर कोंढा टाकून प्रकरण दाबले जात असल्याचीही बाब समोर येत आहे. दुसरीकडे गत तीन महिन्यात विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टर किंवा टिप्परने ...
वर्ग पहली ते आठवीच्या जवळपास १३ हजार विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तके मिळणार असल्याची माहिती आहे. सदरची पाठ्यपुस्तके लाखांदूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाअंतर्गत तालुक्यातील सर्वच सहा केंद्राअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये उपलब्ध केले ...
कडक उन्हातही शेतकऱ्यांनी खरीप हंगमाची तयारी चालविली आहे. पीक कर्जासाठी धडपड, जनावरांच्या वाळलेल्या चाऱ्यांची व्यवस्था, कौलारु घराच्या छावण्या, शेतातील तणकट काढणे, काट्या जाळणे, शेती तयार करणे आदी कामे धडाक्यात सुरु आहेत. परंतू पावसाअभावी शेतकऱ्यांचे ...
पवनी तालुक्यातील चिचाळ येथे पाणी पुरवठा करण्यात येणारी जलवाहिनी जीर्ण झाल्याने दरवर्षीच पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत ७९ लक्ष रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. सदर योजनेत काम करतान ...