१४ ऑगस्ट रोजी भंडारा पोलीस ठाणे अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नेहरु वॉर्ड मेंढा येथे राहणाऱ्या कैलास उर्फ टपोरी सुखदेव मुटकूरे याची तपासणी करण्याकरिता पोलीस पथक पोहोचले. पोलिसांना पाहून तो पळू लागल्याने त्यावर संशय बळावला. त्याला पकडून विचारप ...
ग्रामीण भागात वास्तव्यास असणारे बहुतांश नागरिक शहरात रोजगार निमित्त गेले आहे. काही नागरिक २० ते २५ वर्षापासून शहरात वास्तव्यास आहेत. तर अनेक नागरिक कायमस्वरूपी वास्तव्य करीत आहे. यामुळे गावाकडे परतण्याची त्याची मात्र मानसिकता दिसून येत नाही. गावात अस ...
सातपुडा पर्वत रांगा व त्यातील तुमसर, नाकाडोंगरी, लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील जंगल सध्या हिरवेगाव झाले आहे. चांदपूर येथील हनुमान मंदिर टेकडीवर वसले आहे. शनिवारी येथे मोठी गर्दी पाहावयास मिळत होती. जवळच चांदपूरचा तलाव निसर्गप्रेमीकरीता आकर्षनाचा मुख्य के ...
शेतकऱ्यांना खते व बियाणे वेळेत मिळणे आवश्यक असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, खतासाठी कृषी सेवा केंद्र शेतकºयांची अडवणूक करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. घरकुल, रस्ते, खते, बियाणे, पाणी ...
तुमसर तालुक्यात जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात पुरेशी वाढ झाली नाही. मात्र गत पाच दिवसांपासून पाऊस होत असल्याने धरणसाठ्यात १८ टक्क्याने वाढ झाली आहे. सध्या या प्रकल्पात ५३ टक्के पाणी आहे. ८ जुलै रोजी ३०.६ टक्के पाणीसा ...
पुर्वी पोस्ट आणि सर्वसामान्यांच भावनिक नाते जुळले होते. सुख, दु:खाचे संदेश घेवून पोस्टमन दारात यायचा. पोस्टमनची अनेक जण आतुरतेने वाट पाहायची. परंतु बदलत्या काळात इंटरनेट आणि मोबाईलने पोस्टाचे महत्व तसे कमी झाले. मात्र डाक विभागानेही आधुनिक काळाशी जुळ ...
दीड हजार लोकवस्तीच्या गोंडीटोला गावात आजही अनेकांना घरकुलाची प्रतीक्षा आहे. गावातील अनेकजण मोलमजुरी तसेच शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. गावातील मोलमजुरी करणारे नागरिक कला राऊत, अनिल राऊत, कुवरलाल राऊत, सुनील राऊत, अज्ञान कोहले, मेहकर नेवारे यांचे आ ...
तिची दैनिय अवस्था बघून केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक जाधव आणि सहकारी पोलिसांनी जून महिन्यापासून अन्नधान्य व अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. तिला आपले स्वगावी उत्तर प्रदेशातील मूळ गावी जायची ओढ लागली. जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार ...
एजन्सीने सुरक्षा रक्षकांचा पैसा दिला नाही तरी मानस कंपनीच्या वतीने मध्यस्थी करून सुरक्षा रक्षकांचा पगार देणार असल्याचे कंपनीचे व्यवस्थापक विजय राऊत यांनी सांगितले. सुरक्षा एजेन्सीचे मालक नदीम खान यांना तत्काळ पगार देण्यास सांगितले व पगार देण्यात आले. ...
स्वातंत्र्यपूर्व काळात भंडारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य लढ्याचे मुख्य केंद्र तुमसर होते. १९१८ साली दुष्काळ पडल्याने तुमसरातून परप्रांतात धान्य जात होते. त्यावेळी सत्याग्रह करण्यात आला. अनेकांना अटक झाली. तेव्हापासून स्वातंत्र्य लढ्याची मशाल पेटली. १९२३ ...