कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेल्वे प्रशासनाने एक्सप्रेस गाड्यासह लोकल प्रवासी गाड्या काही काळासाठी बंद केल्या होत्या. त्यानंतर त्या पुन्हा सुरू करण्यात आल्या. एक्सप्रेस गाड्यात केवळ आरक्षित डब्यातून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. तर दुसरीकडे पॅसेंजर ...
भंडारा जिल्ह्यात दरवर्षी महापुराचा फटका बसतो. अनेक गावांत पाणी शिरून घरांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होते. गतवर्षी वैनगंगा नदीला आलेल्या महापुरात प्रचंड नुकसान झाले होते. भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, लाखांदूर हे तालुके पूरबाधित झाले होते. मध्यप्रदे ...