२ नोव्हेंबरपासून साकोली, भंडारा आणि पवनी आगारातील कर्मचारी संपावर गेले आहेत. गत १७ दिवसांपासून एसटीची बससेवा बंद आहे. त्यामुळे दररोज सरासरी ४५ लाखांचे नुकसान होत असून, आतापर्यंत तब्बल ८ कोटी रुपयांचा फटका महामंडळाला बसला आहे. ...
बोंद्रे कुटुंबीयांनी आपली दैनंदिन कामं आटोपली. रात्रीचे जेवण करून सर्व सदस्य झोपी गेले. मध्यरात्री अचानक काहीतरी जळण्याचा वास येत असल्याचे जाणवताच त्यांना जाग आली. झोपेतून जागे होताच समोरचे दृष्य पाहून घरच्यांना धक्काच बसला. ...
निवडणूक आयोगाने सदर सोडत रद्द ठरवून नव्याने सोडतीचे निर्देश दिल्याने १५ नोव्हेंबर रोजी नव्याने काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत काही इच्छुक उमेदवारांना फटका, तर काहींना पुन्हा एकदा संधी उपलब्ध झाल्याचे बोलले जात आहे. ...
लाखनी तालुक्यातील गोंडसावरी येथील एका शेतात हेमिडाक्टाइलस ट्रायसर कुटुंबातील दुर्मीळ गेको सरडा आढळून आला. यामुळे वन्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले आहे. ...
मंडई उत्सवात गेलेल्या तरुणांनी रविवारी वैनगंगा नदीत पोहण्याचा आनंद लुटण्याचा बेत आखला. मात्र, पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही गटांगळ्या खाऊ लागले. यातील दोघांचे प्राण वाचले असून एकाचा बुडून मृत्यू झाला. ...
२९ ऑक्टोबर राेजी तीन अनोळखी व्यक्तीने येऊन मोठ्या शिताफीने सोन्याचे टॉप्स वजन सात ग्रॅम किंमत ३६ हजार रुपये लंपास केले होते. हा प्रकार लक्षात येताच निखिल लेदे यांनी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ...
आतापर्यंत एखाद्या बँकेतून बोलत असून किंवा एटीएम ग्राहक सेवा केंद्रातून बोलत आहे, असे सांगून ग्राहकांना कॉल येत होता. त्यानंतर तुमचे एटीएम कार्ड बंद होणार, असे सांगून ते सुरू ठेवण्यासाठी ओटीपी विचारून खात्यातून पैसे काढले जायचे. मात्र, आता ही पद्धत ...