कुंभार समाजाच्या मागण्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन राज्य शासनाने दिल्यानंतरही मागण्या सोडविण्यात आल्या नाही. त्यामुळे समाजाची प्रगती खुंटली आहे. ...
शहरामध्ये मिरचीचे दांड्या कापण्याचे सातरे सुरु झाल्यामुळे मोठ्या संख्येतील बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. हे सातरे अजून तीन ते चार महिने सुरु राहणार आहे. ...
करडी परिसर नक्षलग्रस्त क्षेत्रात मोडतो. सन १९९९ ला कोका जंगल टेकड्यांच्या पायथ्यांशी वसलेल्या किसनपूर व केसलवाडा गावात नक्षल्यांनी कारवाया केल्याची नोंद पोलीस अभिलेखात आहे. ...
एक चांगल्या स्त्रीमुळे चांगले कुटुंब तयार होते. चांगल्या कुटुंबामुळे चांगला समाज तयार होतो. स्त्रीयांच्या प्रगतीसाठी पुरुषांप्रमाणे स्त्रीयांनीही मानसिकता बदलविली पाहिजे, .... ...