जिल्हा क्षयरोग नियंत्रण विभागांत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत एका कर्मचाऱ्याने सहा महिन्यांपासून वेतन रखडल्याने वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. ...
जिल्ह्यात मार्च १९९१ मध्ये जिल्हा ग्राहक मंचाची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत ४,१६८ प्रकरणांची नोंद करण्यात आलेली आहे़ यापैकी ४,०४१ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे़ ...
वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात शनिवारी राज्य वकील परिषदेचे दीप प्रज्वलित करून उद्घाटन करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्या. शरद बोबडे, न्या. उदय ललित आणि इतर मान्यवर. ...
काँग्रेसचे पुनरुज्जीवन होत आहे. काँग्रेस संपणार नाही. ती प्रत्येकाच्या रक्तात भिनली आहे. भाजप-सेनेने भावनात्मक मुद्दे घेतले. काँग्रेसी मतांचे विभाजन करून मते मिळवली. अपप्रचार करून सत्तेवर आले. मात्र, गेल्या आठ महिन्यात नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. ...