किन्ही ते लाखनी या ग्रामीण मार्गाला जोडणारा निलागोंदी-किन्ही रस्त्याची दैनावस्था झाली आहे. यामुळे नागरिक व वानधारकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. ...
अन्न पुरवठा विभागातील गैरप्रकार चव्हाट्यावर येऊन तो दूर व्हावा, गरिबांना त्यांच्या हक्काचा राशन मिळावा, श्रीमंताचे नाव कमी होऊन वंचित व अति गरजूंना लाभ मिळावा, ... ...
जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्याबाबत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे ... ...
जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा नवेगाव (बु.) येथील मुख्याध्यापक देवराव बुरे शाळेला कोणतीही माहिती लेखी किंवा तोंडी सूचना न देता चार ते पाच दिवसांपासून सतत गैरहजर आहेत. ...
महिला शिकली म्हणजे, सर्व घर शिक्षित होते. ही प्राचीनकाळात म्हण प्रचलित होती. त्याच युक्तीप्रमाणे आधुनिकतेत महिलांनी पुढाकार घेतला तर गाव सुधारते, असे दृढले आहे. ...