केंद्रात व राज्यात काँग्रेस शासनाची सत्ता असतांना अल्पसंख्यांक समाजाच्या उत्थानाकरीता व विकासाकरीता अनेक योजना राबविण्यात आलेल्या आहेत. ...
सिमेवर तैनात सैनिकांमुळे देश सुरक्षित आहे. तर पोलिसांमुळे नागरिक सुखाने जीवन जगत आहे. अनुचित प्रकार त्वरित हाणून पाडले जातात. ...
ग्रामीण भागात गावांना धुरमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने उज्वला गॅस कनेक्शन वाटपाची योजना सुरू केली आहे. ...
जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांसाठी शिक्षक कृती समितीने भंडारा जिल्हा परिषदेसमोर ६ आॅक्टोबरला सामूहिक रजा आंदोलन व साखळी उपोषण केले. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी शतकोत्तर जयंती ग्रामपंचायतस्तरावर सार्वजनिकरित्या आयोजित न करणाऱ्या ग्रामपंचायतवर कारवाई करून चौकशी करण्यात यावी,.. ...
कर्तव्य पथावर अग्रेसर होत असता हौतात्म्य पत्करणाऱ्या वीर पोलीस जवानांची आठवण म्हणून संपूर्ण देशभर पोलीस प्रशासनाद्वारे.. ...
महाराजस्व शिबीराच्या माध्यमातून सर्व विभाग जनकल्याणाच्या योजना घेऊन आपल्यादारी आले आहेत. ...
वर्षभर शेतात घाम गाळून पदरी शेतकऱ्यांनी धानाची शेती केली. आता शेवटच्या टप्प्यात कापणीनंतर मळणी करणे सुरू झाले आहे ...
शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये, यासाठी केंद्र शासनाकडून किमान आधारभूत धान खरेदी योजना राबविण्यात येते. ...
तुमसर पंचायत समिती अंतर्गत आलेसुर येथे घरकुलाचे बिल काढण्याकरीता व मस्टर काढण्यासाठी रोजगार सेवक राहुल करमकर यांनी पैसे घेतल्याचा आरोप आहे. ...