लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, यासह इतरही मागण्यांच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी गुरूवार ११ आॅक्टोबरपासून पांढराबोडी रोडवरील किसान चौकात साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतल ...
एक महिना होऊनही शेवटच्या टोकावर पेंच प्रकल्पाचे पाणी धान शेतीत पोहचले नाही. टेलपर्यंत १० आॅक्टोबरपर्यंत पाणी द्या अन्यथा मुख्य कालव्यावर किसान सभेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा किसान सभा व पेंचच्या अधिकाऱ्यांमध्ये समेट घडले. आता ११ आॅक्टोबरप ...
आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ होत असून जिल्ह्यात ठिकठिकाणी पाच हजारांवर ज्योती कलशांची स्थापना होत आहे. नवरात्रोत्सवानिमित्त शहरभर रोषणाई करण्यात आली असून मातेच्या जागृत स्थळांवर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जि ...
गोसेखुर्द प्रकल्पाच्या जलपातळीत वाढ करण्यात आल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली असून पीक नष्ट झाले आहे. याप्रकरणी जाब विचारण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी जिल्हा कचेरीतील पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या कक्षात सोमवारी ठिय्या आंदोलन केले. परंतु अधिकाऱ्यांच्या ...
परस्पर विरुध्द दिशेने येणाऱ्या मारुती व्हॅन आणि दुचाकीची टक्कर होवून व्हॅनमधील चार जण तर दुचाकीवरील दोन जण असे सहा जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मोहाडी-तुमसर मार्गावरील ग्रिनव्हॅलीसमोर सोमवारी रात्री ९.३० वाजता घडला. ...
सिंचनाच्या पाण्यासाठी आम्ही आंदोलन केले तर गुन्हे दाखल करता. मात्र अधिकारी लेखी आश्वासन देवूनही पाणी सोडत नाही, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा, असे म्हणत संतप्त शेतकऱ्यांनी वरठी पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांविरुध्द तक्रार दाखल केली. आता पोलीस कोणती भुमिका ...
वीज पडणे, भूकंप, अपघात, पूर व रोगराई या सारख्या आपत्ती केव्हाही येऊ शकतात. आपत्तीत आपल्यावर होणारी तारांबळ व नुकसान टाळण्यासाठी सर्वांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी नेहमी सज्ज राहणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी व्यक्त केले. जागतिक आपत ...
नेरला उपसा सिंचन जलदगतीने सुरु व्हावा म्हणून लोकनेत्यांनी यशस्वी प्रयत्न केले. परंतु ज्या गावाच्या हद्दीत हजारो शेतकऱ्यांच्या उपजीविकेसाठी उपसा सिंचन प्रकल्प तयार झाले त्याच गावातील ग्रामस्थांना मात्र आज उपासमारीची वेळ आली आहे. नेरला ग्रामस्थांनी ९० ...
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज प्रतिष्ठान संस्थेतर्फे विदर्भासह संपूर्ण राज्यात महाराजांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर राबविण्यात आले. यात विदर्भातून ३३ केंद्रातून ३५६३ रक्तदात्यांनी रक्तदान करून महाराजांच्या जन्मदिनी राज्यास रक्ताची अनोखी भेट दिली. ...