जिल्ह्यात दर दहा हजारी कुष्ठरुग्णांचे प्रमाण १ पेक्षा जास्त (आहे. म्हणून जिल्ह्यामध्ये कुष्ठरुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने पल्स पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर विशेष कुष्ठरुग्ण शोध अभियान २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोंब ...
हाडाचे पाणी होईस्तोवर राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पुन्हा एकदा निसर्गाने पाणी फेरले आहे. धान फुलोºयावर असतांना २३ दिवसांपासून पावसाने दडी मारली. परिणामी पावसाअभावी कोरडवाहू शेतातील धानाचे पीक अखेरच्या घटका मोजत आहेत. ...
पेंच पेकल्पाचे पाणी आराखडा क्षमतानुसार सोडण्यात आले तर टेलपर्यंत पाणी दोन दिवसात पोहचणे शक्य आहे. तसेच पेंचचे पाणी वितरण करण्यासाठी कामगार व पोलीस यंत्रणा लावण्यात यावी अशी मागणी किसान सभेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली. ...
चारशे चाळीस लक्ष रुपये खर्चाचे तुमसर राज्य मार्ग ३५५ वर सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरु असल्याने तुमसर शहर स्वच्छ शहर ओळख गत दोन महिन्यापासून लोप पावत असून धूळयुक्त शहर अशी नविन ओळख आता तुमसर शहराने निर्माण केली आहे. ...
प्रलोभन देऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या जेएसव्ही डेव्हलपर्स आणि जय विनायक बिल्डकॉर्प या कंपन्यांची शासनाने जप्त केलेली रक्कम ठेवीदारांना तात्काळ द्यावी या मागणीसाठी येथील जिल्हा कचेरीसमोर धरणे देण्यात आले. ...
स्त्री रुग्णालयासाठी आवश्यक निधीची तरतूद झाल्यानंतरही बांधकाम विभाग प्रक्रिया हेतूपुरस्सर लांबणीवर टाकत असल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी बुधवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर हल्लाबोल करीत तोडफोड केली. कार्यकारी अभियंता उपस्थित ...
तीन आठवड्यांपासून विदर्भासह राज्यात पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात धान पीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. भारनियमनामुळे डिझेल इंजिनावर सिंचन केले जात आहे. मात्र दररोज वाढणाऱ्या डिझेलच्या किमतीने सिंचन महागले आहे. डिझेलचे भाव ७८ रुपयांवर पोहचल्य ...
नांदेड येथील दुय्यम निबंधक के.आर. मोरे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ भंडारा व गोंदिया येथील मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी मंगळवारी दिवसभर काळ्या फिती लावून काम केले. या बाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे ...
शिक्षण विभाग जिल्हा परिषद भंडारा यांचेकडून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना तीन ते पाच वर्षाची खाते मान्यता व मंडळाकडून तीन ते पाच वर्षाची वर्धीत मान्यता दिली जात होती. परंतु आरटीई मान्यतेच्या अधीन राहून देण्यात आलेली खाते मान्यता केवळ नऊ महिन्यासाठी ...
गोवर हा प्राणघातक रोग आहे आणि बालकांमधील अपंगत्व तसेच मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. रुबेला हा गर्भवती महिला व नवजात बालकांसाठी जीवघेणा आजार आहे. महाराष्ट्राला गोवर रुबेला मुक्त करण्यासाठी शासन लसीकरण मोहीम राबविणार असून ही मोहिम यशस्वी करण्यास ...