अभ्यास कर, शिक्षण घेत पुढे जा, स्वत:च्या पायावर उभी रहा, असा कानमंत्र देणाऱ्या वडिलांचा कर्करोगाने मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी दहावीचा पेपर. घरात त्यांचे पार्थिव. अशा शोकाकूल वातावरणात त्यांंच्या पार्थिवाजवळ बसून रात्रभर अभ्यास केला. ...
गोवर व रुबेला या आजारांपासून संरक्षण मिळविण्यासाठी, सुदृढ व सक्षम पिढी घडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे गोवर-रुबेला लसीकरण मोहीम देशपातळीवर राबविण्यात आली. ...
झोपड्यांना अधिकृतरीत्या संरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या निर्णयानुसार १ जानेवारी १९९५ नंतरच्या जिल्ह्यातील हजारो झोपडीधारकांना याचा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु, चार वर्षे पूर्ण होऊनही सरकारने अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे आ ...
भात उत्पादक पट्ट्यात धानाचा हंगाम संपल्यानंतर मजुरांच्या हाताला कामच नसते. सर्वांची नजर रोजगार हमी योजनेच्या कामावर असते. मात्र जिल्ह्यात पुरेशी कामे सुरु नसल्याने मजुरांना कामासाठी भटकंती करावी लागते. गावखेड्यातील शेकडो मजूर शहराकडे धाव घेत असल्याचे ...
केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत कंत्राटदारांना मनमानी कारभार सुरु झाला आहे. टेमनी शेत शिवारात भातखाचरे पुनर्जीवन बांधकामात श्ोतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नसल्याने नाराजीचा सुर आहे. ...
हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असरानी यांचे जिल्हयात आगमण होवून ते लाखांदूरच्या कार्यक्रमाला जात असताना पवनी येथील जवाहर गेट चौकात मोठ्या संख्येत जमलेल्या चाहत्यांनी असरानी यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. ...
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी विभागाला सध्या अवैध वाहतुकीचा सामना करावा लागत असून खासगी वाहनचालक बस वेळेवर येत नसल्याच्या संधीचा फायदा उठवत बसस्थानकातून प्रवासी पळवत आहेत. याचा फटका एसटी विभागाला बसत असून यावर पोलिसांनी लक्ष देण ...
तालुक्यातील राजेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या चिखली हमेशा गावातील २६ एकर जागेवर १९८२ पासून अशोक लेलँड कारखान्याने केलेले अतिक्रमण हटविण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी गत तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु आहे. रविवारला उपोष ...