शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
2
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
3
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
4
जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
5
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
6
वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात धमाका; बिहारमध्ये गेल्यावर बॅटला लागलं 'ग्रहण'
7
खळबळजनक! 'तो' वाद टोकाला गेला, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच विवाहितेसोबत घडलं भयंकर
8
'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
SIP ला लावा 'टॉप-अप'चा बुस्टर! दरवर्षी रक्कम वाढवा आणि तुमचं आर्थिक लक्ष्य वेळेआधी पूर्ण करा!
10
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक, समायोजन स्थगित; आता २०२५-२६ च्या संचमान्यतेनंतरच प्रक्रिया
11
हनिमूनच्या रात्री नवरी फक्त 'हे' म्हणाली, नवरदेव निघून गेला अन् परतलाच नाही; नेमकं काय घडलं?
12
नोकरी करणं गरज नाही तर केवळ छंद राहिल; Nikhil Kamath यांच्या पॉडकॉस्ट मध्ये Elon Musk यांची भविष्यवाणी
13
निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगावर टीका
14
स्मृती मंधानाला चीट केल्याची चर्चा, लग्नही पुढे ढकललं; सर्व प्रकारानंतर पलाश मुच्छल पहिल्यांदाच दिसला
15
चायनामन कुलदीपची कमाल! शेन वॉर्नचा २३ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास
16
समांथा रुथ प्रभूने गुपचुप केलं दुसरं लग्न? 'द फॅमिली मॅन'च्या दिग्दर्शकासोबत संसार थाटल्याच्या चर्चा
17
वरमाला झाली, वधू स्टेजवरून उतरली... अन् थेट प्रियकरासोबत पळून गेली! सप्तपदीपूर्वीच लग्नात मोठा राडा
18
तंबाखू-सिगारेट महागणार तर विमा होणार स्वस्त! ९ मोठी आर्थिक विधेयकं संसदेत मांडली जाणार
19
भयंकर! विधवा सून बॉयफ्रेंडसह दिसली शेतात; संतापलेल्या सासऱ्याने दोघांना बांधलं अन् लावली आग
20
हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी
Daily Top 2Weekly Top 5

घरपोच योजना जिल्ह्यातून गुंडाळणार!

By admin | Updated: January 6, 2016 00:52 IST

घरपोच योजनंतर्गत हमालीचा खर्च हमाल कंत्राटदार वहन करेल, या आदेशाला ठेंगा दाखवित अधिक हमाली देण्यचे कंत्राटदाराने नकार दिला.

हमालांनी पुकारला संप : घरपोच योजनेच्या समस्या कायमराहुल भुतांगे तुमसरघरपोच योजनंतर्गत हमालीचा खर्च हमाल कंत्राटदार वहन करेल, या आदेशाला ठेंगा दाखवित अधिक हमाली देण्यचे कंत्राटदाराने नकार दिला. परिणामी हमाल कामगारांनी परत एकदा कामबंद आंदोलन पुकारले. त्यामुळे ग्रामीण भागात अजुनही धान्य पोहचते झाली नाही. कंत्राटदार अधिकाऱ्यावर भारी ठरत असल्याने हमाली व वाहतुकीचे कंत्राट रद्द करणार असल्याने जिल्ह्यातून योजना गुंडाळणार असेच चिन्ह दिसत आहे.भंडारा जिल्ह्यात घरपोच योजनेचा शुभारंभ करण्यात आला परंतू सदर योजनेत योग्य दिशा निर्देश नसल्याने हमाल कामगार व स्वस्त धान्य दुकानदारात संभ्रम निर्माण झाला होता. परिणामी हमाल कामगारांनी संप पुकारून काम बंद आंदोलन केले असता हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याचे पाहून स्थानिक पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून हमाल कंत्राटदाराला मिळत असलेल्या हमालीच्या रकमेतून जास्त हमाली देण्यास भाग पाडले होते. हमाल कंत्राटदारानेही नागपूर येथे अधिवेशन असल्याने अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या निर्देशांचा मान ठेवून होकार दिला. त्यामुळे उशिरा का होईना ग्रामीण भागात महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत धान्य पोहचते झाले व वितरितही झाले. मात्र ईकडे हमाल कंत्राटदाराने हमालांना आगावू हमाली दिली नाही. त्यामुळे आणखी हमाल कामगार संप पुकारणार. हे धान्य दुकानदारांना माहित असल्याने त्यांनी अगोदरच अधिकाऱ्यांना निवेदने देवून दुकानदाराच्या समस्या सोडविण्याची विनंती केली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी दुकानदारांची बैठक बोलावून दुकानदारांना आश्वासित केले की हमाली आदी खर्च हा संबंधित कंत्राटदारानेच करावा, असे आदेश काढले होते. परंतू कंत्राटदाराने त्या आदेशाला केराची टोली दाखवित हमालांनी मिळत असलेली हमाली दोन रूपये ३० पैसे पेक्षा जास्त देणारच नाही, असे स्पष्ट सांगून टाकल्याने परत जानेवारी महिन्यात ३ तारखेपासून हमालांनी संप पुकारले. वाहनात धान्य चढविणार नाही, अशी भूमिका घेतल्याने वाहनांना खाली परतावे लागले तर आज ५ जानेवारीला वाहतूक कंत्राटदाराने गोडावूनमध्ये वाहने पाठविलेच नाही. परिणामी ७० धान्य दुकानदारांच्या चालान रक्कम भरूनही अजुनपर्यंत ग्रामीण भागात धान्य पोहचते झालेच नसल्याने परत एकदा ग्रामीण जनतेला उपासमारीचा सामा करावा लागणार एवढे मात्र निश्चित.