शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

शेतकऱ्याने पेटविले धानपीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 10:04 PM

सिंचनाची अपुरी सोय, सततची नापिकी व निसर्गाचा लहरीपणा याला कंटाळून शेतकºयाने चक्क आपल्या अडीच एकरातील धानाला आग लावून पेटवून दिले. तालुक्यातील खैरलांजी येथे अरविंद राऊत यांनी शेतातील धानाला आग लावली.

ठळक मुद्देखैरलांजी येथील घटना : सिंचनाअभावी घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : सिंचनाची अपुरी सोय, सततची नापिकी व निसर्गाचा लहरीपणा याला कंटाळून शेतकºयाने चक्क आपल्या अडीच एकरातील धानाला आग लावून पेटवून दिले. तालुक्यातील खैरलांजी येथे अरविंद राऊत यांनी शेतातील धानाला आग लावली.त्यामुळे जगाचा पोशींदा म्हटल्या जाणारा शेतकरी खरोखरच सुखी समृद्ध आहे काय, असा प्रश्न निर्माण होतो. मात्र शेतकºयांच्या प्रश्नाकडे शासन नेहमीच पाठ फिरवत असतो हे यावरून स्पष्ट होते.अरविंद राऊत रा. साकोली या शेतकºयाकडे खैरलांजी शिवारात अडीच एकर शेती आहे. या शेतकºयाकडे सिंचनाची सोय नसल्याने शेती ही निसर्गाच्या भरोशावरच करावी लागते. मागीलवर्षी राऊत यांनी हंगामात रोवणीसाठी पºहे पेरले होते. मात्र पाऊसच आला नाही.त्यामुळे रोवणी करू शकला नाही व पºहे तसेच उन्हाने करपले. यावर्षी हीच परिस्थिती येऊ नये व पैसे वाया जाऊ नये म्हणून या शेतकºयाने यावर्षी आवत्या पद्धतीने शेतात घाणाची लागवट केली.त्यावेळी पाऊस समाधानकारक होता. त्यामुळे शेत धानाने बहरून आले होते. या धानासाठी राऊत यांनी दोनदा खत दिले, एकदा औषध फवारणी केले, निंदन काढले यात त्यांचे जवळपास २० ते २५ हजार रूपये खर्च झाले.मात्र सिंचनाची सोय नसलयामुळे व एका पाण्यासाठी निसर्गाने धोका दिल्याने राऊत याचे हाती आलेले पीक गेले. ऐन निसण्याच्यावेळी धान वाळले. शेवटी झालेला खर्च वाया गेला. आज सकाळी राऊत यांनी या संपूर्ण अडीच एकरातील धानाला आग लावून टाकली. त्यावेळी त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या.