'ऐकावे जनाचे, करावे मनाचे', ही म्हण प्रचलित आहे, पण एखादा निर्णय घेताना हेच मन जेव्हा गोंधळते तेव्हा सद्गुरूंच्या या पाच पद्धतीने मिळवता येते उत्तर! ...
Kalabhairav Jayanti 2025: कालभैरव हे भगवान शिवाचे उग्र रूप असून, ते काल (वेळ) आणि भय (भीती) यांचे नियंत्रक आहेत. त्यांची उपासना संकटे, शत्रू आणि नकारात्मकता दूर करते. १२ नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती(Kalbhairav Jayanti 2025) आहे, त्यादिवशी काळभैरवाच्य ...
Vastu Shastra: निसर्गोपचार हा शब्द तुम्ही ऐकला असेल. या उपचार पद्धतीचे मूळ काय? तर निसर्गाच्या सान्निध्यात राहणे. तणावमुक्त जीवनासाठी हा पर्याय सुचवला जातो. परंतु शहरी, धावपळीच्या जीवनात निसर्गाच्या सान्निध्यात जाणे शक्य नसेल तर निसर्ग आपल्या घरी आणा ...
ज्योतिष शास्त्रात केस कापण्याचा आणि भाग्याचा निकटचा संबंध सांगितला आहे, याबाबत प्रेमानंद महाराजांनी पुष्टी देत योग्य दिवशी योग्य कृती केल्याचे लाभ सांगितले आहेत. ...
Astro Tips: हिंदू धर्मात मंगळवारचा दिवस हा गणपती तसेच हनुमानाला समर्पित मानला जातो. या दिवशी त्यांची विधीपूर्वक पूजा आणि हनुमान चालीसा पठण केल्याने जीवनातील दुःखातून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी काही विशिष्ट कार ...
Chanakya Niti: आचार्य म्हणतात, अवैध मार्गाने कमावणारे लोक श्रीमंत दिसू शकतात पण त्यांना नशिबाचा असा फटका बसतो की जेवढे कमावले, त्याच्या दुप्पट ते गमावतात! ...