देव म्हणतो, 'तुम्ही ९९ टक्के प्रयत्न केलेत, तर १ टक्क्याची उणीव मी भरून काढत तुमच्या प्रयत्नांना १०० टक्के यश देतो. परंतु, तुम्ही ९९ टक्के माझ्यावरच विसंबून राहिलात, तर मी १ टक्कासुद्धा तुम्हाला यश देणार नाही.' ...
पहिल्या दोन शब्दात ते काय सांगतात? तर आपण रोजच उठतो, परंतु ध्येयाप्रती जागे होत नाही. त्यामुळे उठूनही झोपल्यासारखे सुस्त असतो. आळशीपणा झटकून, अज्ञान, अंधश्रद्धा दूर सारून आपण ध्येयावर लक्ष्य केंद्रित केले पाहिजे. ...
भारतात अनेकविध प्रकारची जैवविविधता आढळून येते. धार्मिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, शास्त्रीय आणि आरोग्यदृष्ट्या अतिशय महत्त्वाची मानल्या गेलेल्या तुळशीचे सुमारे १० प्रकार आपल्याकडे आढळून येतात. तुळशीप्रमाणे मंजिरीही अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. ...
ज्योतिषशास्त्रात शनी हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. शनी साडेसाती आणि ढिय्या दशा हा अधिक कष्टकारक मानल्या जातात. मात्र, काही राशीच्या व्यक्तींवर शनीचा प्रतिकूल प्रभाव पडत नाही, असे सांगितले जाते. नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींवर शनीचा वाईट प्रभाव ...
या वर्षीचे पहिले प्रदोष व्रत रविवारी आल्यामुळे त्याला रवि प्रदोष व्रत म्हटले जाते. तसेच त्याला सूर्याचे नाव देऊन भानुप्रदोष व्रत असेही म्हणतात. शुद्धभानुप्रदोष आरोग्यप्राप्ती करून देतो, तर वद्य भानुप्रदोष रोगहारक असतो. ...
आनंदी राहण्यासाठी पैसे लागत नाहीत. तुमच्या आनंदाने, स्मितहास्याने अनेकांच्या जीवनात आनंदाचे कारंज फुलू शकेल. निसर्गात उमललेली, तजेलदार फुले जशी आनंद देतात, तशीच हास्यफुलेही आनंद देतात. ...
जे शहाणे आहेत त्यांनी श्री गुरूंची सेवा करावी. म्हणजे त्यांच्या मनातील सर्व हेतू सिध्दीस जातील. यासाठी सर्वांनी गुरूंची सेवा करणे गरजेचे आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी पुढील ओवीमध्ये गुरूसेवेबद्दल काय सांगितले वाचा.. ...