सारे भौतिक जग मातीतून निर्माण होते. माती म्हणजे चैतन्य. ते सुप्त असते. या मातीतच जीवनातील सारा सुगंध, सारी चव भरलेली आहे. मातीवर सूर्यकिरण पडून ती अधिक ताकदवान होते. माती कधीच मरत नाही. ती अमर बनते. ...
कोणतीही व्यक्ती असो, तुमच्याशी विचित्र वागली, तिने तुमचा अपमान केला, दुर्लक्ष केलं, तुमच्या उपकारांचं कोणाला विस्मरण झालं, तर एकेक अकाऊंट पूर्ण झाला, असं आजपासून स्वत:ला सांगायला लागा. ...
आज पौष शुद्ध पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत हे दोन्ही योग एकत्र जुळून आले आहेत. गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत हा शुभयोग राहणार आहे. २७ नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्र धनलाभ करून देणारे आहे. त्यात पौष पौर्णिमा म्हणजे दुग्धशर्करा योग म्हटले पाहिजे. या मुहूर्तवार ...
महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या असंख्य कुलांचे खंडोबा हे कुलदैवत आहे. तो शंकराचा अवतार मानला जातो. त्याचा विवाह पौष पौर्णिमेला संपन्न झाला. म्हणून पिढ्यानपिढ्या त्यांची ही विवाहतिथी मानली जाते. ...
स्वामीजींच्या प्रासादिक वाणीतून सद्गुरूंची ओळख पटवून घेण्यासाठी ऐकायला विसरू नका, २८ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता, 'सद्गुरूंची लक्षणे' लोकमत भक्ती या युट्यूब चॅनेलवर! ...
सन २०२१ मधील पौष पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. पौष पौर्णिमेला जुळून येणाऱ्या अनेकविध अद्भूत दुर्मिळ व शुभ योगांविषयी जाणून घेऊया... ...
समाजातील सर्व थरांच्या स्त्रियांत विशेषप्रसंगी स्त्रियांसाठी हळदीकुंकू समारंभ करण्याची पद्धत आजतागायत सुरू आहे. हे समारंभ म्हणजे गृहिणीपूजन, आदरसत्कार व स्नेहमीलन हा सामाजिक ऐक्यासाठी आवश्यक गोष्टीचे प्रतीक आहे. ...
अंकज्योतिषाचा आपल्या आयुष्यावर खूप प्रभाव पडतो. २०२१ या वर्षात आपल्या मूलांकाचा आपल्यावर काय प्रभाव पडणार आहे, तो जाणून घेऊया. तत्पूर्वी मूलांक म्हणजे काय ते जाणून घेऊ. मूलांक म्हणजे आपल्या जन्मदिनांकाची बेरीज. अर्थात, तुमची जन्मतारिख १२ असेल, तर १ ...