फेब्रुवारी हा महिना अलीकडच्या काळात प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. त्या १४ फेब्रुवारीचे वेध आठवडाभर आधीपासूनच लागले आहेत. कोणी हा प्रेमसप्ताह आनंदाने साजरा करतात, तर कोणी नाक मुरडतात! परंतु सध्याच्या ग्रहस्थितीनुसार हा प्रेमसप्ताह एकट्या आणि दुकट् ...
आपल्या आयुष्यात गुरूंचे महत्व हे खूप मोठे आहे. गुरूंविना शिष्याला काहीच महत्व नसते. गुरूंशिवाय शिष्य हा घडूच शकत नाही. आपल्याला ज्या वेळेला गुरूंची मदत असते त्यावेळेला ते आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करत असतात. आपण आयुष्यामध्ये ज्या वेळेला चूकतो त्या ...
१२ फेब्रुवारी रोजी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, त्याला कुंभ संक्रांत असे म्हणतात. सूर्य ज्या राशीत प्रवेश करतो, त्या राशीचे भाग्य उजळून निघते. तसेच अन्य राशीही प्रकाशमान होतात. या स्थितीने नेमका काय परिणाम साध्य होतो, ते पाहूया. ...