आपल्या मनामध्ये दिवसभर असंख्य गोष्टी चालू असतात. मनामध्ये आपल्या ज्या गोष्टी असतात ते प्रत्यक्ष आपल्या कृतीमधून इतरांना दिसून येतात. जीवनामध्ये आपल्या मनावर आपले नियंत्रण असले पाहिजे. मन हे अंतर्मन व बहिर्मन अशा गोष्टींवर अवलंबून असते. आपले बहिर्मन ह ...
कसे वागावे, हे रामायणातून शिकावे आणि कसे वागू नये हे महाभारतातून शिकावे. या दोन्ही गोष्टी आयुष्यात महत्त्वाच्या आहेत. त्यांची उकल, हे ग्रंथ वाचल्याशिवाय होणार नाही. ...
वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती किंवा तसबीर घरात नेमकी कुठे स्थापन करावी, याबाबत काही भाष्य करण्यात आल्याचे सांगितले जाते. घरामध्ये काही दोष असतील, तर गणपती कृपेने ते दूर होऊ शकतात. वास्तुशास्त्र यावर भाष्य करते आणि प्रकाशही टाकते. ...