आपला देह हे एक यंत्र आहे. यंत्राला नियमित डागडुजी करावी लागते, अन्यथा ते कधीही बंद पडते. शरीररूपी यंत्राची डागडुजी म्हणजे नियमित आहार, व्यायाम आणि झोप. ...
इथे काही जण प्रश्न उपस्थित करतील, की व्रत करून का लढाई जिंकता येते? नक्कीच नाही. परंतु आपल्या प्रयत्नांना उपासनेचे बळ असावे लागते. व्रत-वैकल्यातून ते बळ आपल्याला मिळते. ...
रोज सकाळी उठल्यावर धर्मशास्त्राने गौरवलेल्या पंचकन्यांचे स्मरण करावे, असा आग्रह देखील धरला आहे. त्या पंचकन्या कोण आणि त्यांचे कार्य काय? जाणून घेऊया. ...