शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात गाडी चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या सहा जणांनी गमविला आपला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:33 IST

बीड : मोबाइल हा संपर्काचे एक प्रमुख साधन बनले आहे; परंतु अनेक जण या मोबाइलचा वापर वाहन चालविताना ...

बीड : मोबाइल हा संपर्काचे एक प्रमुख साधन बनले आहे; परंतु अनेक जण या मोबाइलचा वापर वाहन चालविताना करत असल्याचे दिसून येते. यामुळे अनेक वेळा अपघात होऊन वाहनचालकास जीवदेखील गमवावा लागला आहे. गाडी चालविताना मोबाइल वापरू नये, अशा सूचना वाहतूक शाखेकडून वेळोवेळी दिल्या जातात. त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच मोबाइलवर बोलणाऱ्या ६ वाहनचालकांना जीव गमवावा लागला आहे.

ब्रेथ ॲनालायझरवरील धूळ हटेना

कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे वाहनचालकांनी दारू पिलेली आहे का, हे तपासण्यासाठी असलेले ब्रेथ ॲनालायझरचा वापर बंद करण्यात आलेला आहे, त्यामुळे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यावरील कारवाया थंडावल्या आहेत. त्यामुळेदेखील अपघातात वाढ होत असल्याचे चित्र आहे.

हेल्मेट नसल्याने मृत्यू

३९

महामार्गावर किंवा दररोड दुचाकीवर प्रवास असेल, तर अपघात झाला तरी प्राण वाचावा, यासाठी हेल्मेट महत्त्वाचे आहे. सर्वांनी हेल्मेटचा वापर केल्यास अपघातातील मृत्यूची शक्यता कमी होते. त्यासंदर्भात पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना केली जाते. त्यामुळे सर्वांनी हेल्मेट वापरणे गरजेचे आहे.

हेल्मेटमुळे मणक्याचा आजार होतो, असा गैरसमज काही जणांमध्ये आहे; मात्र चांगल्या प्रतिचे हेल्मेट वापरल्यास असे आजार बळवत नाहीत.

२०२१ मध्ये जिल्ह्यात झालेले अपघात

रोड अपघात ३१५

जखमी २४५

मृत्यू २०५

या वर्षातील कारवाया

वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे - २८०८

विना हेल्मेट गाडी चालविणे -१५०२

विना सिटबेल्ट -१२१६५

नो पार्किंग -१७१०

ट्रिपरल सीट १७५६

विना लायसेन्स १३०४