शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

दुष्काळात महावितरणचा भारनियमनाचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:30 AM

तालुक्यातील १९२ गावांमध्ये भीषण पाणी टंचाई भासत आहे. तालुक्यात १०७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर ८ गावांना विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू आहे.

ठळक मुद्देगेवराई तालुक्यात १९२ गावांत पाणीटंचाई : १०७ टँकरद्वारे पाणीपुरवठा; ८ विहिरींचे अधिग्रहण

गेवराई : तालुक्यातील १९२ गावांमध्ये भीषण पाणी टंचाई भासत आहे. तालुक्यात १०७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर ८ गावांना विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू आहे. असे असताना भारनियमनामुळे टँकर भरण्यास अडचणी येत आहे.तालुक्यात यावर्षी दुष्काळ असल्यामुळे पाणीपातळी खोलवर गेलेली आहे. यामुळे तालुक्यातील अनेक सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी कोरड्याठाक पङल्या आहेत. त्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दुसरीकडे प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी ‘अपडाऊन’मध्येच व्यस्त आहे. त्यामुळे त्यांना पूर्णवेळ कार्यालयीन कामाला देत येत नाहीत. इकडे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.तालुक्यातील शंभर गावांमध्ये जवळपास टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु भारनियमनामुळे टँकर भरण्यास अडचण निर्माण होत आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.भारनियमनामुळे रात्री-बेरात्री जागरणतालुक्यात १०७ टँकरने विविध गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता नगर परिषद जलकुंभ मधून ६५ टँकर व अन्य १८ भागातील विहिरींमधून पाणी भरून आणतात. परंतु महावितरणकडून ८ तासांचे भारनियमन असल्याने रात्री-बेरात्री गावात टँकर येते. त्यामुळे रात्री टँकरची वाट पाहत जागरण करावे लागत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.पाणी शुध्दीकरणाकडे दुर्लक्षगावांना टँकर्सद्वारा पाणीपुरवठा सुरू असून, पाण्याच्या शुध्दीकरणाकडे संबंधितांचे दुर्लक्ष आहे. याविषयी पंचायत समिती पाणीपुरवठा विभागातील एका अधिकाºयाने संगितले, ग्रामपंचायत स्तरावर पाणी शुध्दीकरणाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ग्रामपंचायतकडे ब्लिचिंग पावडर आहे किंवा नाही याबाबत माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले.तालुक्यात टँकरग्रस्त गावे ८३ असून तालुक्यात १०७ टँकर सुरूअसून, यामध्ये शासकीय ५, खाजगी १०२ टँकर सुरूअसून मंजूर खेपा २११ आहेत.भविष्यात तालुक्यात पाणी टंचाई जाणवणार असून, शासकीय पातळीवर उपयोजना सुरू असल्याची गेवराई येथील पंचायत समिती येथील नूतन गटविकास अधिकारी एस.बी. मावळे यांनी सांगितले.

टॅग्स :Beedबीडwater scarcityपाणी टंचाईmahavitaranमहावितरण