शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

परतीच्या पावसाने दिला दिलासा; मृतसाठ्यातील माजलगाव धरण ९५ टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 7:43 PM

माजलगाव धरण १०० टक्के भरण्यासाठी ९ इंच पाणी पातळीची आवश्यकता 

माजलगाव : परतीच्या पावसाने मृत साठ्याबाहेर आलेले माजलगाव धरण मंगळवारी 95.50 टक्के भरले असून शहरासह बीड शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच शेतीचा सिंचनाचा प्रश्न मिटल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

मागील महीन्या पासून धरण क्षेत्रात झालेल्या बेमोसमी पाऊसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक जास्त राहिल्याने मंगळवारी  दुपारी धरणाच्या पाणी पातळीने  पंचानवी पार केली आहे. मागील दहा पंधरा वर्षात अनेक वेळा माजलगाव धरण परतीच्या पावसावर भरले होते. यावर्षी हे धरण सप्टेंबर मध्ये जोत्याखाली २५  टक्के गेले होते. पावसाळा संपत आल्याने व पाण्याची पातळी अत्यंत खालावलेली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते परंतु मागील महीन्या पासून धरण क्षेत्रात बेमोसमी  पाऊस झाल्याने धरणाची पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मंगळवारी  दुपारी धरणातील पाणी पातळी 95 टक्क्याला पार करून गेली आहे. आता हे धरण भरायला केवळ 18 सेमी एवढी पाणी पातळी वाढण्याची आवश्यकता आहे.

या धरणाची पाणी पातळी  मंगळवारी दुपारी चार वाजता 431.62 मीटर ऐवढी झाली आहे. धरण भरण्यासाठी 431.80 मीटर पा्ण्याची आवश्यकता असते. धरणात आज रोजी 296 दलघमी उपयुक्त पाणी  साठा उपलब्ध आहे तर आवक 1412 क्युसेस ऐवढी असून पाणी साठा 438 दलघमी एवढा झाल्याची माहिती धरणाचे शाखाअभियंता बी.आर. शेख यांनी दिली.

टॅग्स :Majalgaon Damमाजलगाव धरणWaterपाणीRainपाऊसBeedबीडFarmerशेतकरी