योजनेला हरताळ अंबाजोगाई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून गावोगावी गरीब लाभार्थींना अन्नपुरवठा स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून होतो. पुरवठा होत ... ...
कडा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या आदेशानुसार टाळेबंदीत शासन नियमांचा भंग करणाऱ्या कड्यातील दोन कापड दुकानदारांवर तहसीलदार राजाभाऊ कदम ... ...
बीड : जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्वच भीतीयुक्त वातावरणात जगत आहेत. त्यातच खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची अडवणूक ... ...
बीड : जिल्हा परिषद आराेग्य विभागाच्या औषधी भांडारमध्ये आकडा टाकून वीज चोरी केली जात होती. महावितरणकडे कोटेशन भरुनही वीज ... ...
बीड : शहरामध्ये पालिकेच्या स्वच्छता विभागाने मान्सूनपुर्व स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. शहरातील प्रमुख असलेले बारा नाल्यांची साफसफाई केली ... ...
बीड : विविध पोलीस ठाण्यांमध्ये धूळखात उभ्या असलेल्या दुचाकींच्या मूळ मालकांचा शोध न लागल्याने या बेवारस दुचाकी अखेर भंगारमध्ये ... ...
बीड : बुधवारी सायंकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बीड, जालना व औरंगाबादच्या विभागीय भरारी पथकाने पिंपळनेर पोलिस स्टेशन हद्दीतील ... ...
अविनाश कदम आष्टी : कोरोना लॉकडाऊन अशा परिस्थितीमुळे संपूर्ण देशात व शेतकरी उदध्वस्त झालेला असताना आता केंद्र सरकारने रासायनिक ... ...
: छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत ऊस गाळपास दिलेल्या शेतकऱ्याचे ... ...
केज तालुक्यातील आडस येथील सुशील महेंद्र गायकवाड या होतकरू विद्यार्थ्याने बारावीत ७७.२३ टक्के गुण घेतले आणि नीट वैद्यकीय प्रवेशपूर्व ... ...