ही भयानक घटना माझ्या बीड जिल्ह्यातली आहे. त्या 22 लोकांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त करावं, की त्यांच्या मृतदेहाची विटंबना केल्याबद्दल संताप व्यक्त करावा, हे मला कळत नाही, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी अंबाजोगाईतील घटनेबद्दल संताप व्यक्त करत सरकारवर ताशेर ...
अंबाजोगाई :लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्हाबंदी केलेली आहे. मात्र जिल्हाबंदी करताना मालवाहतूक,बस वाहतूक यांना सूट देण्यात आली आहे. ... ...