संघर्ष कुणालाच चुकलेला नाही. छत्रपतींनाही संघर्ष करावा लागला. त्यामुळे संघर्षाचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच. पण संघर्षात मी थकणार नाही आणि मी कुणासमोर झुकणार नाही ...
सोयाबीनची विमा नुकसान भरपाई मिळावी म्हणून लीलाबाई रांदड यांनी वेळोवेळी विमा कंपनीकडे व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदनाआधारे मागणी केेली होती. परंतु त्यांना विमा हप्ता देण्यात आला नाही. ...