राजेश खराडे , बीड ना जमिनीत कस...ना पेरणीलायक जमिनीत ओल केवळ बेभरवाश्याच्या पावसावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेऊन पेरणीकरिता टिफण उचलली असली तरी सबंध रबी हंगामातील पिकांचे भवितव्य हे अंधारातच दिसत आहे. ...
संजय तिपाले / व्यंकटेश वैष्णव , बीड गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी स्थितीशी सामना करणारे शेतकरी मोठ्या आशेने दूध उत्पादनाकडे वळले;परंतु दुधाचे भाव लिटरमागे तीन रुपयांनी कमी झाले़ ...
कडा : डेंग्यू सारख्या भयानक रोगाने कोणाचा बळी न जाता त्याला आटोक्यात आणण्यासाठी उपचार मिळावा यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून रुग्णांना ...
पुरुषोत्तम करवा , माजलगाव ‘वाट पाहीन पण बसनेच जाईल’ ही म्हण आजही ग्रामीण भागातील प्रवाशी उराशी बाळगून आहेत. मात्र आता ही म्हण महामंडळाच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांच्या अंगलट येऊ लागली आहे. ...
शिरीष शिंदे , बीड बँकेमार्फत कर्ज पाहिजे असल्यास कागदपत्रांची पूर्तता करुनही कर्ज मिळेलच याची शाश्वती नाही़ याला पर्याय म्हणून ग्रामीण भागासह शहरी भागात अनेक वर्षांपासून ...
सोमनाथ खताळ , बीड मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, आॅनलाईन अर्जप्रक्रिया धिम्या गतीने सुरु असल्याने ...
शिरीष शिंदे ,बीड पिकापेक्षा अधिक भाव कोषातून निर्माण होणाऱ्या रेशिमला मिळत असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी या व्यवसायाकडे वळत आहेत. गेल्या वर्षी रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १७७ होती. ...
अविनाश मुडेगावकर ,अंबाजोगाई शहरावर जलसंकट घोंगावत असताना शनिवारी रात्री धनेगाव धरणाच्या डाव्या कालव्यावरील चार बॅरेजेसमधील पाणी लातूरकडे सोडण्यात आले. ...