सोमनाथ खताळ , बीड क्षित रहावेत, त्यांना योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून अद्यापर्यंत कसल्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. निम्म्याहून आधिक बसगाड्या नादुरूस्त आहेत. ...
कायगाव : जुने कायगाव येथील गोदावरी नदीत असणारा कचरा काढण्यासाठी धार्मिक नेत्यांनी पुढाकार घेतला असून नदीच्या घाटाजवळील दोन्ही बाजूंनी जेसीबीच्या साह्याने कचरा काढण्यात येत आहे. ...
औरंगाबाद : महावितरणतर्फे शहरातील विभाग-१ आणि विभाग-२ मधील भागात १९ जून रोजी देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दिवसभर वीजपुरवठा बंद राहणार असल्यामुळ ...