शिरीष शिंदे , बीड दुष्काळामुळे भाजीपाल्याचे भाव वाढत चालले आहे तर दुसऱ्या बाजुला तीन प्रकारच्या दाळी सोडल्या तर इतर किराणा मालातील साहित्य स्वस्त झाले असल्याची बाब ...
बीड : जनावरांच्या चाऱ्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात केवळ २ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याने प्रशासन देखील चिंताक्रांत आहे. ...
बीड : शहराजवळील रामनगर येथील साई कोल्ड स्टोअरेजमध्ये शुक्रवारी रात्री छापा टाकून पोलिसांनी पकडलेल्या मांस प्रकरणातील मुख्य आरोपी जिल्हाधिकाऱ्यांच्या ...
सखाराम शिंदे , गेवराई ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ अशी भाषणबाजी करणारे अधिकारी, कर्मचारी ठिकठिकाणी पहावयास मिळतात; परंतु भेंड-सुलतानूपर येथील ग्रामसेवक आशिषकुमार रासवे ...