संजय तिपाले , बीड ‘गाव करील ते राव करील काय?’ ही म्हण प्रसिद्ध आहे. तिचा तंतोतंत प्रत्यय तालुक्यातील बाभुळवाडीत आला आहे. तोंडाच्या कर्करोगाने एका कुटुंबाने एकुलता एक कर्ता तरुण गमावला ...
शिरीष शिंदे , बीड सन २०१५-१६ या वर्षी शेतकऱ्यांनी भरलेला पीक विमा मंजूर होऊन जिल्ह्याला मिळाला; मात्र दोन महिने उलटूनही प्रमुख चार बँकांमार्फत पीक विम्याचे ...
बीड : अठरा विश्वे दारिद्र्य असतानाही दारिद्र्यरेषेच्या यादीत नाव नसलेल्या अभागी वंचितांना शासकीय योजनांपासून दूर ठेवले जाते. निवडणुका आल्या की त्यांच्या मतांचा वापर करून घेतला जातो. ...
पंधरा दिवसापूर्वी गाजावाजा करत बीड शहराला नगरपालिकेने वाय-फाय शहर बनवल्यानंतर आता ज्या परिसरात वाय-फाय रेंज मिळते, त्या भागात ठिकठिकाणी वाय-फाय कट्टे तयार झाले आहेत ...
राजेश खराडे , बीड सरासरीएवढे पर्जन्यमान न होताही खरिपातील पिके अद्यापर्यंत जोमात होती. रिमझिम पावसामुळे का होईना पिके बहरात असताना गेल्या दहा दिवसांपासून पावसाची उघडीप ...
बीड : जिल्ह्यात भरपूर पाऊस झाला. उद्भवांना पाणी आले, असा जावईशोध लावून प्रशासनाने सर्व टँकर बंद केले. आजघडीला जिल्ह्यातील ४०० हून अधिक गावांतील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. ...