कधी नापिकी तर कधी पिकाला भाव न मिळण्याच्या कारणातून जानेवारी ते एप्रिल २०१७ दरम्यानच्या साडेतीन महिन्यांत बीड जिल्ह्यात एकूण ५१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. ...
गेवराई : काहीजणांनी मनरेगा अंतर्गत दाखल केलेल्या प्रस्तावावर यावरील अधिकारी व पदाधिकारी यांचे बनावट शिक्के मारून व खोट्या सह्या करून ते प्रस्ताव पं.स.कडे दाखल केले ...