हमीभाव जाहीर झाल्यानंतरही त्यास न जुमानत कमी भावाने तूर खरेदी करणा-या व्यापा-यांची राज्य शासनाने चौकशी सुरु केली आहे. यावर सुरुवातीस डोळेझाक केलेल्या कृषिउत्पन्न बाजार समितीने आता कारवाईची बडगा उगारला आहे. ...
बीड : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत २०१२ ते २०१६ पर्यंतचे थकबाकीदार ज्यांनी या कालावधीत कर्ज घेतले व फेड केली नाही असे शेतकरी कर्जदार पात्र आहेत ...