बीड जिल्हा बँकेच्या कर्ज प्रकरणामध्ये माजी मंत्री शिवाजीराव पंडित आणि आमच्याविरुद्ध दाखल केलेले गुन्हे म्हणजे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी खेळलेले सुडाचे राजकारण होय, अशा शब्दांत जय भवानी साखर कारखान्याचे चेअरमन आ. अमरसिंह पंडित यांनी पत्रपरिषदेत आरो ...
पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर उसाला भाव देण्यात यावा, या मागणीसाठी तालुक्यातील शेतक-यांनी कोयता बंद आंदोलन करत आज राष्ट्रीय महामार्गावर क्र. २२२ वर रस्ता रोको केला. ...
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पाणंदमुक्ती अभियानात बीड जिल्ह्याने मोठी आघाडी घेतली असून, सहा महिन्यांच्या कालावधीत शौचालय उभारण्याचा १ लाखाचा आकडा पार केला आहे. ...
पश्चिम महाराष्ट्रातील निरा आणि भीमा या दोन नद्यांचे पाणी एका नदीच्या पात्रातून दुस-या नदीच्या पत्रात आणून हे पाणी मराठवाड्यातील सतत दुष्काळाच्या छायेखाली असणा-या बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील सुमारे ३४ हजार हेक्टर शेतीला उपलब्ध करुन देण्यात येणार आह ...
हे सरकार पायउतार झाल्याश्विाय अच्छे दिन येणार नाहीत’ अशी जळजळीत प्रतिक्रिया आज येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली. ...
परतीच्या पावसाने माजलगांव धरण 100 टक्के भरले आहे. यासोबतच तालुक्यातील पाण्याचे सर्व स्त्रोत सुद्धा पूर्ण भरल्याने शेतकरी आनंदित होती. मात्र, नादुरुस्त ट्रान्सफार्मर बदलण्यासाठी महावितरणने दीड महिनाच्या कालावधी दिला आहे. ...
आष्टी तालुक्यात सध्या कपाशीची वेचणी व साखर कारखान्याचा गळीत हंगामाची सुरवात एकाच वेळी झाली आहे. त्यामुळे कापूस वेचणीसाठी मजुरांची टंचाई जाणवत असून, शेतक-यांना मजूर मिळवण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...
गढी येथील जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या नावाने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे थकित कर्ज व कर्जापोटी तारण दिलेल्या काही जमिनींची परस्पर विक्री करून बँकेची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली माजी मंत्री शिवाजीराव पंडित, आ. अमरसिंह पंडित, जयसिंह पंडित व तत्कालीन ...