गाव पाणीदार , पाण्याच्या बाबतीत स्वयंभू करायचे असेलतर लोकसहभाग महत्वाचा आहे. पाण्याच्या बाबतीत गल्ली ते दिल्लीपर्यंत एकमत झाले पाहिजे. दुष्काळामुळे पाण्याचे महत्व कळले. पाण्याकडे दिले आता मातीकडे लक्ष द्यावे असे आवाहन आदर्श गाव हिवरे बाजारचे पोपटराव ...
अंबाजोगाईत मागील काही दिवसांपासून वेश्या व्यवसाय तेजीत सुरू असल्याचे समोर येत आहे. दीड महिन्यापूर्वीच एका लॉजवर पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांसह तीन ग्राहकांना ताब्यात घेतले होते. ...
माजलगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या उसाला भाव द्या, या मागणीसाठी एक ते दीड महिन्यांपासून विविध प्रकारे आंदोलन सुरु आहे, परंतु साखर कारखानदार याला कसल्याही प्रकारची दाद देत नसल्याने शेतकरी संघर्ष समितीने मंगळवारी थेट फडात जाऊन ऊसतोड बंद आंदोलन ...
चालत्या बसमध्येच प्रवाशाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. बसचालकाने भरधाव वेगाने बस जिल्हा रूग्णालयात आणली. डॉक्टरांनी तपासून प्रवाशाला मृत घोषित केले. ...
उसाला योग्य भाव द्या या मागणीसाठी गत एक ते दीड महिन्यापासून विविध आंदोलन सुरु आहेत. मात्र, या आंदोलनाला साखर कारखानदार कसल्याही प्रकारची दाद देत नसल्याने शेतकरी संघर्ष समितीने आता थेट फडात जाऊन उसतोडणी बंद आंदोलन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेत ...
माजलगाव धरणातून शेतीच्या सिंचनासाठी सोडलेल्या पाण्याची अनेक ठिकाणी चारी नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. त्यामुळे अनेक शेतक-यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. ...
बँकेतून पैसे काढून बाहेर पडल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी आपल्याला मारहाण करून हातातील बॅग हिसकावून घेत लाख रुपये पळविल्याची फिर्याद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २९ नोव्हेंबर रोजी दाखल केली होती; परंतु ही फिर्याद खोटी असल्याचे समोर आले आहे. ...
बीड शहरासह जिल्ह्यात शाळा-महाविद्यालय परिसरात अनधिकृत खानावळी थाटल्या आहेत. या खानावळीत जेवण्यासाठी यायचे असेल तर ओळखीसाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आली आहे. ...