केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनच्या वतीने राबविण्यात येत असलेली स्वच्छता सर्वेक्षण २०१८ ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या माहिमेत शाळकरी मुलांची मदत घेत टमरेळ मुक्ती अभियान राबविल्याने काही पालकांनी आक्षेप घेत ...
दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या टोळीला परळी ग्रामीण पोलिसांनी सापळा लावत घेरले. ९ पैकी चौघे जेरबंद केले, तर ५ जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले. शनिवारी रात्री अंबाजोगाई - अहमदपूर मार्गावर हा प्रकार घडला. ताब्यातील चौघांकडून जीपसह धारदार शस्त्रे जप्त करण् ...
गावाकडे निघालेल्या दुचाकीस्वारांना रस्त्यात अडवून वस्तऱ्याचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख रक्कम व मोबाईल घेऊन चौघे जण पसार झाले. दुचाकीस्वारांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनीही तात्काळ सापळा लावून अवघ्या तासाभरातच चारही लुटारूंना बेड्या ठ ...
बीड : जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या कापसावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. जिल्ह्यात ३ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात आली आहे. कृषी विभागाने केलेल्या पाहणीमध्ये बोंडअळीमुळे नुकसानीमध्ये वाढ होण्याची शक्यता आह ...
गावाकडे निघालेल्या दुचाकीस्वारांना रस्त्यात अडवून वस्तऱ्याचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख रक्कम व मोबाईल घेऊन चौघे जण पसार झाले. दुचाकीस्वारांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. ...
बीड : शहरातील जवाहर कॉलनीत राहणाऱ्या एका सामाजिक संस्था चालकाचे तिघांनी शुक्रवारी दिवसातून दोन वेळेस अपहरण केले. शिरूर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर सदर संस्था चालकाची सुटका करण्यात आली असून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.श ...