सोशल मिडियाच्या माध्यमातून कपिल सरोदे याने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्याविषयी अपशब्द वापरून साठे यांच्या अनुयायांचे मन दुखावले आहे. कपिल सरोदेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, या मागणीसाठी मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे यांच्या ...
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ओळख झाली. त्यानंतर पे्रमाच्या जाळ्यात ओढून अपहरण केले आणि नंतर अत्याचार. ही घटना नुकतीच उघडकीस आली असून औरंगाबादच्या दोन तरूणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
अनैतिक संबंधातून जन्मलेले तसेच मुलगी, नको, अशा मनस्थितीत असलेल्यांकडून ९ महिने पोटात वाढविलेल्या मुलाला जन्मानंतर रस्त्यावर फेकून दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
आष्टी तालुक्यातील मसोबावाडी येथे यात्रेनिमित्त नेहमीप्रमाणे आयोजित करावा लागणार तमाशाचा कार्यक्र म रद्द करुन त्याऐवजी गावातील शाळकरी मुलांच्या कला गुणदर्शन कार्यक्रमाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी शाळेच्या विकासासाठी ३६ हजार रुपयांची देणगी दिली. ...
बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणात सध्या मे अखेर पर्यंत पुरेल एवढेच पाणी शिल्लक राहिले आहे. तसा अहवाल पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविला आहे. ...