दिवाळीला आत्याच्या घरी आला. आत्याच्या १५ वर्षीय मुलीवर प्रेमाचे जाळे टाकले. तीन महिन्यापूर्वी तिला घेऊन कर्नाटक गाठले. तेथे लग्नही केले. इकडे परळी ग्रामीण ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. ...
पाण्याचे टँकर सुरू करताना २०११ ची लोकसंख्या लक्षात न घेता २०१८ ची लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. जनावरांसाठी याच पद्धतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ...
न्यायालयात दाखल केलेला खटला पत्नी मागे घेत नसल्याने पती, सवत, सासू आणि सासऱ्याने तिला बळजबरीने विषारी द्रव पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील कुसळवाडी तांडा येथे सोमवारी दुपारी घडली. ...
लग्नाचे आमिष दाखवून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने सतत अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील कुसळवाडी तांडा येथे उघडकीस आली आहे. ...
जिल्ह्यात जनावरांच्या चारा पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी ६०० चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीपेक्षा अधिक जनावरांची संख्या आष्टी व बीड तालुक्यातील चारा छावण्यांवर आहे. ...