आठही जिल्हे अद्याप कोरडेच असताना औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्प बुधवारी ६३ टक्क्यांवर पोहोचला. समाधानकारक पाऊस न झाल्याने जायकवाडी वगळता जवळपास सर्वच मोठ्या प्रकल्पांमध्ये अद्याप ठणठणाट आहे. ...
येथील जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी कक्ष बुधवारपासून सुरू करण्यात आला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या हस्ते या कक्षाची सुरूवात करण्यात आली. औरंगाबादनंतर बीडमध्ये पहिल्यांदा हा कक्ष स्थापन होत असल्याने सर्वसामान्य रुग्णांना मोठा फायदा ह ...
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बुधवारी काढलेल्या धडक मोर्चा आणि ७ तासांच्या ठिय्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. ...
शेतीच्या वादातून २७ जुलै रोजी शहराजवळील वासनवाडी शिवारामध्ये एकाच कुटूंबातील तीन सख्या भावांची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी किसन पवने, डॉ.सचिन पवने, अॅड. कल्पेश पवने यांना बुधवारी न्यायालयाने ९ आॅगस्टपर्यंत म्हणजेच ३ दिवसांची ...