नगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अद्यापही भोकरदन शहरातील पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. यामुळे पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी बुधवारी नगरपालिकेला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन क ...
जिल्हा पोलीस दलात सध्या बदल्यांचे वारे जोराने वाहत आहे. यामध्ये ठाणेदारांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील सहा ठाणेदारांच्या बदल्या झाल्याने त्यांच्या ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ...
ज्ञान, भक्तीच्या माध्यमातून समाधानाचे जीवन जगताना वेळेचा सदुपयोग करणे महत्वाचे आहे. सामाजिक प्रगतीसाठी माहेश्वरी समाजाने संघटन शक्ती मजबूत करावी, असे आवाहन औरंगाबाद येथील पवन ग्रुपचे सीईओ इंजि. शिवप्रसाद जाजू यांनी केले. ...
जिल्ह्यात आज घडली ६०३ चारा छावण्या कार्यरत आहेत. त्यांची मे महिन्याची देयके अदा करण्यासाठी शासनाकडून ८४ कोटी ८३ लाख ७५ हजार ३९५ रुपये अनुदान देण्यात आले आहे. ...
मागील तीन वर्षांपासून येथील जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन बंद होते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात उपचार करणाऱ्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. ...
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात धुमाकूळ घालणाºया आर्या गँग, आठवले गँगसारख्या १० टोळ्यांवर मोका तर ३९ कुख्यात गुन्हेगारांवर एमपीडीए कारवाई करून बीड जिल्हा पोलीस दलाने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. ...