शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

दुष्काळ सरु दे, पाऊस पडू दे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 12:51 AM

दुष्काळाचे संकट दूर व्हावे, चांगला पाऊस पडावा, देशात ऐक्यासह सुख, शांती नांदावी अशी प्रार्थना बुधवारी रमजान ईदनिमित्त येथील ईदगाह मैदानावर करण्यात आली.

ठळक मुद्देबीडमध्ये मुख्य नमाजवेळी अल्लाहकडे प्रार्थना : रमजान ईद उत्साहात

बीड : दुष्काळाचे संकट दूर व्हावे, चांगला पाऊस पडावा, देशात ऐक्यासह सुख, शांती नांदावी अशी प्रार्थना बुधवारी रमजान ईदनिमित्त येथील ईदगाह मैदानावर करण्यात आली. जिल्हाभरात रमजान ईदचा सण उत्साहात साजरा झाला.बीड येथे नाळवंडी रोड ईदगाह तसेच शहरातील बालेपीर येथील नवी ईदगाह, दर्गाह मशीद, मर्कज मशीद, जामा मशीद, इस्लामपुरा येथील बाबुशाह मशीद, तकिया मशीद, किल्ला मैदानावरील जामा मशीद, शहेंशाहनगर येथील मशीद आदी २५ धार्मिक स्थळांमध्ये ईदची नमाज अदा करण्यात आली.नाळवंडी रोड ईदगाह मैदानावर सकाळी ९ वाजता मुफ्ती सय्यद सनाउल्लाह नदवी यांनी भाषणात रमजान ईदचे महत्व सांगितले. ते म्हणाले, सद्भावना, प्रेम, बंधुतेने राहण्याची शिकवण हा सण देतो. जे रोजा (उपवास) करतात, जे उष्णता, तहान, भूख सहन करतात त्यांनी ईद साजरी केली पाहिजे. भारत देशात विविध जातीधर्माचे लोक एकत्रित राहतात.प्रत्येकाला इथे राहण्याचा अधिकार आहे. देश पुढे गेला तर आपण सर्व आनंदात राहू यासाठी देशाविषयी प्रेम असले पाहिजे, देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली पाहिजे, असे सांगून सुखशांती साठी त्यांनी प्रार्थना केली. त्यानंतर काझी फजलुल्लाह यांनी नमाज पठन केली. यावेळी चांगल्या पावसासाठी, सुख संपन्नतेसाठी दुवा करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांनी तसेच हिंदू बांधवांनी एक दुसऱ्याला आलिंगन देत शुभेच्छा दिल्या.बीडमध्ये २५ ठिकाणी नमाजमंगळवारी रात्री पावसानंतरही मीना बाजारमध्ये ग्राहकांची गर्दी होती. बुधवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. तरीही सणाची लगबग सुरू होती. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रमdroughtदुष्काळRainपाऊस