शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

जायकवाडीतून विसर्ग वाढल्याने गोदावरीस पूर; पाचांळेश्वर, शनी मंदिर पाण्याखाली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 5:32 PM

दोन महिन्यात तिस-यांदा पाचांळेश्वर मंदिर पाण्याखाली आले तर राक्षसभुवनच्या शनीमंदिर दुस-या मजल्यावर पाणी

गेवराई : परतीचा पाऊस मोठ्याप्रमाणावर सुरु असल्याने पैठण येथील नाथसागर धरणात वरिल धरणातून पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे गुरुवारी रात्री 3 वाजेच्या सुमारास धरणाचे 16 दरवाजे अडीज फुटाने उघडून गोदावरी नदीपात्रात 43509 क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. विसर्गामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून दोन महिन्यात तिस-यांदा पाचांळेश्वर मंदिर पाण्याखाली आले तर राक्षसभुवनच्या शनीमंदिर दुस-या मजल्यावर पाणी आले आहे.तब्बल 12 वर्षा नंतर गोदावरी नदी तब्बल तिस-यादां दुथडी भरून वाहत आहे. 

जायकवाडी धरणातून उजवा व डावा कालवा, जलविद्युत केद्रांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून पाणी सोडलेले आहे. गुरुवारी धरणाचे 10,11,12,13,14,15,16,17,20,21,22,23,24,25,26,27 असे १६  दरवाजे आवक वाढल्याने उघडण्यात आले. गोदावरी नदी पात्रात सोडलेल्या पाण्यामुळे तालुक्यातील 32 गावांत गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. वाढलेल्या पाणी पातळीमुळे तालुक्यातील पांचाळेश्वर येथील आत्मतिर्थ दत्त  मंदिर पुर्ण पाण्याखाली गेले आहे. तसेच शनिच्या साडेतीन पिठा पैकी एक पिठ असलेल्या राक्षसभुवन येथील शनि महाराज मंदिरातील दुस-या मजल्यावर पाणी येऊन मूर्ती पाण्याखाली गेली आहे.

नदी काठच्या गावांना धोक्याचा इशारा नदी पात्रात नाथसागरातुन 43509 क्युसेक पाणी सोडल्या मुळे तालुक्यातील 32 गावातील नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असुन नागरिकांनी नदी पात्रात जावु नये,जनावरे पाण्यात सोडु नये तसेच महसुलचे पथक तौनात ठेवले आहे असे आवहान तहसिलदार धोंडिबा गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :BeedबीडfloodपूरgodavariगोदावरीJayakwadi Damजायकवाडी धरण