शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

आष्टी तालुक्यातील फळबागा मोजताहेत अंतिम घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:42 IST

तालुक्यात ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत. दुष्काळामुळे त्या अंतिम घटका मोजत आहेत. कारण पाणी विकत घेऊन शेतकरी फळबागा जगवित आहेत तर शासनाने हेक्टरी १८ हजार रु पये अनुदान मंजूर केले असून ते पण ९ हजाराप्रमाणे दोन टप्प्यात दिले जाणार आहे.

ठळक मुद्दे१८ हजार हेक्टरी अनुदान ते पण दोन टप्प्यांत : पाणी विकत घेऊन फळबागा जगविण्याची वेळ

अविनाश कदम।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : तालुक्यात ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत. दुष्काळामुळे त्या अंतिम घटका मोजत आहेत. कारण पाणी विकत घेऊन शेतकरी फळबागा जगवित आहेत तर शासनाने हेक्टरी १८ हजार रु पये अनुदान मंजूर केले असून ते पण ९ हजाराप्रमाणे दोन टप्प्यात दिले जाणार आहे.आष्टी तालुका कायम दुष्काळी म्हणून समजला जातो. गतवर्षी पर्जन्यमान अतिशय कमी झाल्याने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जलाशय कोरडे पडले आहेत. तर रबीचे पीक पूर्णपणे हातून गेले आहे. कडधान्य नगदी पिकांना महागाईच्या तुलनेत बाजारभाव मिळत नसल्याने तालुक्यातील अनेक शेतकरी फळबागाकडे वळले आहेत. सध्या तालुक्यात एकूण ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर फळबागाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये आंबा ३२१ हे., लिंबू २ हजार १९१ हे. , सीताफळ ३३७ हे., चिकू२१९ हे.,डाळिंब १ हजार ८७१ हे.,पेरू १०९ हे.,बोर १४.३५ हे.,आवळा ३६.२५हे., चिंच १३० हे., संत्रा ४१० हे., द्राक्ष १५ हे.,मोसंबी १.५० हे. इ .सर्व मिळून ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत. १० हजार ४९६ शेतकरी लाभार्थी असून, फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांनी उपलब्ध असणारे पाणी दिले. परंतु मार्च महिन्यात पाणीपातळी खोल गेल्याने विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत तर शेतकरी हजारो रु पयाचे पाणी विकत घेऊन शेतकरी फळबागा जगवित आहे, ते पण हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या फळबागा डोळ्यासमोर जळत आहेत. तर फळबागा जगवण्यासाठी शासनाने काही तरी उपाययोजना कराव्यात, असे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. नेहमी प्रमाणेच हेक्टरी १८ हजार रु पये तुटपुंजे अनुदान शेतकऱ्यांना देऊन पुन्हा एकदा निराशा केली आहे. ते अनुदान पण ९ हजार रुपये प्रमाणे दोन टप्प्यात दिले जाणार आहे. या भयंकर दुष्काळात शासनाने वेळेत उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा फळबाग शेतकरी करत आहेत.कृषी विभागाकडून ठिंबक सिंचन साहित्य खरेदी करण्यासाठी ४५ ते ५० टक्के अनुदान देण्यात येत असून, महागाईच्या तुलनेत ते अतिशय कमी आहे. त्यामध्ये वाढ करु न ८० टक्के करण्यात यावे.शासनाने शेतकºयांना दुष्काळात फळबाग जगवण्यासाठी हेक्टरी १८ हजार रु पये अनुदान जाहीर केले असून ते पण दोन टप्प्यात देण्याचे ठरवले आहे. १० हजार लिटर पाणी विकत घ्यायला दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागतात.शासनाने दिलेले अनुदान अतिशय तुटपुंजे असून, शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासन करत आहे, असे कºहेवडगावचे शेतकरी अंबादास बांगर म्हणाले.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रwater shortageपाणीटंचाई