शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
2
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
3
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
6
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
7
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
8
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
9
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
10
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
11
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
12
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
13
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
14
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
16
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
17
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
18
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
19
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
20
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं

आष्टी तालुक्यातील फळबागा मोजताहेत अंतिम घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:42 IST

तालुक्यात ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत. दुष्काळामुळे त्या अंतिम घटका मोजत आहेत. कारण पाणी विकत घेऊन शेतकरी फळबागा जगवित आहेत तर शासनाने हेक्टरी १८ हजार रु पये अनुदान मंजूर केले असून ते पण ९ हजाराप्रमाणे दोन टप्प्यात दिले जाणार आहे.

ठळक मुद्दे१८ हजार हेक्टरी अनुदान ते पण दोन टप्प्यांत : पाणी विकत घेऊन फळबागा जगविण्याची वेळ

अविनाश कदम।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : तालुक्यात ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत. दुष्काळामुळे त्या अंतिम घटका मोजत आहेत. कारण पाणी विकत घेऊन शेतकरी फळबागा जगवित आहेत तर शासनाने हेक्टरी १८ हजार रु पये अनुदान मंजूर केले असून ते पण ९ हजाराप्रमाणे दोन टप्प्यात दिले जाणार आहे.आष्टी तालुका कायम दुष्काळी म्हणून समजला जातो. गतवर्षी पर्जन्यमान अतिशय कमी झाल्याने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जलाशय कोरडे पडले आहेत. तर रबीचे पीक पूर्णपणे हातून गेले आहे. कडधान्य नगदी पिकांना महागाईच्या तुलनेत बाजारभाव मिळत नसल्याने तालुक्यातील अनेक शेतकरी फळबागाकडे वळले आहेत. सध्या तालुक्यात एकूण ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर फळबागाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये आंबा ३२१ हे., लिंबू २ हजार १९१ हे. , सीताफळ ३३७ हे., चिकू२१९ हे.,डाळिंब १ हजार ८७१ हे.,पेरू १०९ हे.,बोर १४.३५ हे.,आवळा ३६.२५हे., चिंच १३० हे., संत्रा ४१० हे., द्राक्ष १५ हे.,मोसंबी १.५० हे. इ .सर्व मिळून ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत. १० हजार ४९६ शेतकरी लाभार्थी असून, फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांनी उपलब्ध असणारे पाणी दिले. परंतु मार्च महिन्यात पाणीपातळी खोल गेल्याने विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत तर शेतकरी हजारो रु पयाचे पाणी विकत घेऊन शेतकरी फळबागा जगवित आहे, ते पण हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या फळबागा डोळ्यासमोर जळत आहेत. तर फळबागा जगवण्यासाठी शासनाने काही तरी उपाययोजना कराव्यात, असे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. नेहमी प्रमाणेच हेक्टरी १८ हजार रु पये तुटपुंजे अनुदान शेतकऱ्यांना देऊन पुन्हा एकदा निराशा केली आहे. ते अनुदान पण ९ हजार रुपये प्रमाणे दोन टप्प्यात दिले जाणार आहे. या भयंकर दुष्काळात शासनाने वेळेत उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा फळबाग शेतकरी करत आहेत.कृषी विभागाकडून ठिंबक सिंचन साहित्य खरेदी करण्यासाठी ४५ ते ५० टक्के अनुदान देण्यात येत असून, महागाईच्या तुलनेत ते अतिशय कमी आहे. त्यामध्ये वाढ करु न ८० टक्के करण्यात यावे.शासनाने शेतकºयांना दुष्काळात फळबाग जगवण्यासाठी हेक्टरी १८ हजार रु पये अनुदान जाहीर केले असून ते पण दोन टप्प्यात देण्याचे ठरवले आहे. १० हजार लिटर पाणी विकत घ्यायला दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागतात.शासनाने दिलेले अनुदान अतिशय तुटपुंजे असून, शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासन करत आहे, असे कºहेवडगावचे शेतकरी अंबादास बांगर म्हणाले.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रwater shortageपाणीटंचाई