शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

आष्टी तालुक्यातील फळबागा मोजताहेत अंतिम घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:42 IST

तालुक्यात ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत. दुष्काळामुळे त्या अंतिम घटका मोजत आहेत. कारण पाणी विकत घेऊन शेतकरी फळबागा जगवित आहेत तर शासनाने हेक्टरी १८ हजार रु पये अनुदान मंजूर केले असून ते पण ९ हजाराप्रमाणे दोन टप्प्यात दिले जाणार आहे.

ठळक मुद्दे१८ हजार हेक्टरी अनुदान ते पण दोन टप्प्यांत : पाणी विकत घेऊन फळबागा जगविण्याची वेळ

अविनाश कदम।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : तालुक्यात ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत. दुष्काळामुळे त्या अंतिम घटका मोजत आहेत. कारण पाणी विकत घेऊन शेतकरी फळबागा जगवित आहेत तर शासनाने हेक्टरी १८ हजार रु पये अनुदान मंजूर केले असून ते पण ९ हजाराप्रमाणे दोन टप्प्यात दिले जाणार आहे.आष्टी तालुका कायम दुष्काळी म्हणून समजला जातो. गतवर्षी पर्जन्यमान अतिशय कमी झाल्याने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जलाशय कोरडे पडले आहेत. तर रबीचे पीक पूर्णपणे हातून गेले आहे. कडधान्य नगदी पिकांना महागाईच्या तुलनेत बाजारभाव मिळत नसल्याने तालुक्यातील अनेक शेतकरी फळबागाकडे वळले आहेत. सध्या तालुक्यात एकूण ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर फळबागाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये आंबा ३२१ हे., लिंबू २ हजार १९१ हे. , सीताफळ ३३७ हे., चिकू२१९ हे.,डाळिंब १ हजार ८७१ हे.,पेरू १०९ हे.,बोर १४.३५ हे.,आवळा ३६.२५हे., चिंच १३० हे., संत्रा ४१० हे., द्राक्ष १५ हे.,मोसंबी १.५० हे. इ .सर्व मिळून ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत. १० हजार ४९६ शेतकरी लाभार्थी असून, फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांनी उपलब्ध असणारे पाणी दिले. परंतु मार्च महिन्यात पाणीपातळी खोल गेल्याने विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत तर शेतकरी हजारो रु पयाचे पाणी विकत घेऊन शेतकरी फळबागा जगवित आहे, ते पण हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या फळबागा डोळ्यासमोर जळत आहेत. तर फळबागा जगवण्यासाठी शासनाने काही तरी उपाययोजना कराव्यात, असे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. नेहमी प्रमाणेच हेक्टरी १८ हजार रु पये तुटपुंजे अनुदान शेतकऱ्यांना देऊन पुन्हा एकदा निराशा केली आहे. ते अनुदान पण ९ हजार रुपये प्रमाणे दोन टप्प्यात दिले जाणार आहे. या भयंकर दुष्काळात शासनाने वेळेत उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा फळबाग शेतकरी करत आहेत.कृषी विभागाकडून ठिंबक सिंचन साहित्य खरेदी करण्यासाठी ४५ ते ५० टक्के अनुदान देण्यात येत असून, महागाईच्या तुलनेत ते अतिशय कमी आहे. त्यामध्ये वाढ करु न ८० टक्के करण्यात यावे.शासनाने शेतकºयांना दुष्काळात फळबाग जगवण्यासाठी हेक्टरी १८ हजार रु पये अनुदान जाहीर केले असून ते पण दोन टप्प्यात देण्याचे ठरवले आहे. १० हजार लिटर पाणी विकत घ्यायला दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागतात.शासनाने दिलेले अनुदान अतिशय तुटपुंजे असून, शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासन करत आहे, असे कºहेवडगावचे शेतकरी अंबादास बांगर म्हणाले.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रwater shortageपाणीटंचाई