शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

शेतीसाठीच्या पाण्यासाठी कालव्यात उतरून शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 6:54 PM

शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने मांजरा धरणाच्या दोन्ही कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी तत्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी आज सकाळी अकरा वाजता उजव्या कालव्यातील पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन केले.

केज (बीड ) : शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने मांजरा धरणाच्या दोन्ही कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी तत्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी आज सकाळी अकरा वाजता उजव्या कालव्यातील पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन केले. अभियंत्याच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.   

तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाच्या दोन्ही कालव्यातून सध्या पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, यामुळे धरण क्षेत्राच्या वरच्या बाजूस असलेल्या शेतीला पूरक पाणी मिळत नव्हते. यातून  शेतातील पिकांचे नुकसान होत असल्याने हे पाणी बंद करावे आणि विद्युत पंपाचा वीज पुरवठा सुरु करावा अशी मागणी १५ गावच्या शेतकऱ्यांनी केली. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज सकाळी शेतकऱ्यांनी धरणातून पाणी सोडलेल्या उजव्या कालव्यात उतरून जलसमाधी आंदोलन केले. सायंकाळ पर्यंत हे आंदोलन सुरु राहिल्याने शेवटी मांजरा प्रकल्पाच्या अभियंत्यांनी शेतकर्‍यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन दिले. आंदोलनात मुकूंद कणसे, उमाकांत भूसारे , सतिश शिंदे , काशिनाथ भिसे ,प्रताप सोमवंशी , बब्रुवान कणसे आदींचा सहभाग होता.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीWaterपाणी