शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

माजलगाव धरण परीक्षेत्र आणि केसापुरी कॅम्पवरील अतिक्रमण हटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 7:23 PM

अतिक्रमण ७ दिवसांच्या आत स्वखर्चाने काढण्यात यावे असे या नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

ठळक मुद्देअतिक्रमणधारकांना नोटिस पुनर्वसनाची नागरिकांची मागणी६० ते ७० कुटुंबिय जाणार न्यायालयात

माजलगाव : येथील केसापुरी कॅम्प परीसरात व राष्ट्रीय महामार्ग कल्याण-विशाखापट्टणम क्र.६१ लगत असलेल्या व धरण परीक्षेत्रात वसलेल्या अतिक्रमण धारकांना १० ऑक्टोबर रोजी नोटिस देण्यात आल्या.

माजलगाव उपसा सिंचन शाखा क्र.२ अंतर्गत शाखा अधिकारी यांच्या स्वाक्षरीनीशी जवळपास १५० लोकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. या जागेवरील असलेले अतिक्रमण ७ दिवसांच्या आत स्वखर्चाने काढण्यात यावे असे या नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे.यामुळे अतिक्रमण धारकांमध्ये खळबळ माजली असून आता तात्काळ आम्ही जायचं कुठं ? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

धरण परीक्षेत्रात व रस्त्यालगत तीस ते पस्तीस वर्षापासून आपल्या कुटुंबासह व्यवसाय करुन उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु सदरील क्षेत्र शासन संपादित असल्यामुळे या नागरिकांना येथुन आज ना उद्या स्थलांतरित व्हावे लागणारच आहे. परंतु सध्या सर्वत्र कोविड १९ च्या महामारीमुळे आजवर रोजगार बंद असल्याने यांच्या -वर मोठं संकट उभे असून उपासमारीची वेळ आली असून अचानक आलेल्या नोटिसमुळे सध्या येथील धरण परीक्षेत्रातले नागरिक चिंतेत असून यासाठी त्यांना सात दिवसांची मुदत दिलेली असून स्वखर्चाने काढून घेण्यात यावं अन्यथा या कार्यवाहीसाठी जो खर्च लागेल तो रीतसर वसूल करण्यात येईल असा धमकी वजा इशारा देण्यात आलेला आहे. 

६० ते ७० कुटुंबिय जाणार न्यायालयातमाजलगाव धरण परीक्षेत्रात वसलेल्या अतिक्रमण धारक कुटुंबीय या जागेवर राहात असल्याने येथील नागरिकांनी शासनाला १९७६ पासून घरभाडे, वीज बिल,पाणीपट्टी भरल्याच्या ६० ते ७० कुटुंबीयांकडे पोहोच पावत्या पुरावा स्वरूपात उपलब्ध असल्याने सदरील नागरिक न्यायालयात दाद मागणार आहेत. या जागेवरील अतिक्रमण ७ दिवसांच्या आत काढण्यात यावेत, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :Majalgaon Damमाजलगाव धरणBeedबीडEnchroachmentअतिक्रमण