शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

हेल्मेटसाठीचे नियम बदलणार; उच्च प्रतीची आयात हेल्मेट हद्दपार होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 1:33 PM

या हेल्मेटच्या गुणवत्तेसाठी त्यामध्ये उच्च प्रतीचे साहित्य वापरले जाते. यामुळे त्यांचे वजन वाढते. वजन वाढल्याने मानदुखी सारखे विकारही उद्भवतात.

भारतात दुचाकी अपघातांची संख्या मोठी आहे. यामध्ये मृत्यूमुखी पडण्य़ाची संख्याही अधिकच. यामुळे सरकारने वेळोवेळी हेल्मेटसक्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकांना न पटल्याने किंवा अन्य काही कारणांमुळे हेल्मेट वापरण्य़ाकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच कमी किंमतीतील रस्त्यावर मिळणारी बनावट हेल्मेट वापरण्यात येतात. यामुळे सरकारने आता उच्च क्वालिटीच्या हेल्मेट नियमावलीच बदलण्याची तयारी केली आहे. या नव्या हेल्मेटचे वजन 1.5 किलोवरून 1.2 किलोपेक्षा कमी असणार आहे. 

या हेल्मेटच्या गुणवत्तेसाठी त्यामध्ये उच्च प्रतीचे साहित्य वापरले जाते. यामुळे त्यांचे वजन वाढते. वजन वाढल्याने मानदुखी सारखे विकारही उद्भवतात. सरकारच्या या निर्णयामुळे बाहेरच्या देशातून भारतात हेल्मेट आयात करणाऱ्या कंपन्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही हॅल्मेट जगभरातील देशांचे नियम पाळून बनविलेली असतात. अमेरिका, युरोपमधील नियम हे भारतापेक्षा कडक आहेत. मात्र, या हेल्मेटचे वजन हे 1.2 किलो पेक्षा जास्तच असते. यामुळे ही हॅल्मेट आयएसआय स्टँडर्डमधून बाहेर पडणार आहेत. याचा तोटा कंपन्यांच्या विक्रीवर होणार आहे. 

तसेच या कंपन्यांना आणखी एक समस्या भेडसावत आहे. गेल्यावर्षी रस्ते वाहतूक मंत्रालयाने काढलेल्या आदेशामध्ये आयएसआय मार्क नसलेली हॅल्मेट विकणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे म्हटले आहे. यामुळे परदेशी हॅल्मेट्सना अडचण निर्माण झालेली आहे. वजनाच्या अटीबाहेर जात असल्याने ही हॅल्मेट आयएसआय मार्कसाठी योग्य नाहीत. यामुळे जरीही ही हॅल्मेट उच्च प्रतीची असली तरीही ती भारतात वापरण्यासाठी बेकायदेशीर ठरणार आहेत. 

जर सरकारने अशा प्रकारच्या हॅल्मेटसाठी वेगळी तरतूद केली तर ते या कंपन्यांच्या फायद्याचे ठरणार आहे. ही नवीन नियमावली आली की उच्च प्रतीच्या हेल्मेट बीआयएस प्रमाणपत्राला पात्र ठरविली जातील.

टॅग्स :motercycleमोटारसायकलroad safetyरस्ते सुरक्षा