शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

भारत स्टेज 6 मानकांची पूर्तता न करणाऱ्या वाहनांची नोंदणी करू नये, नियम १ एप्रिलपासून लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 6:45 AM

भारत स्टेज ६ मानकांची पूर्तता न करणा-या वाहनांची १ एप्रिलपासून नोंदणी करू नये, असे आदेश परिवहन विभागाने सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन विभागांना (आरटीओ) दिले आहेत.

मुंबई : भारत स्टेज ६ मानकांची पूर्तता न करणा-या वाहनांची १ एप्रिलपासून नोंदणी करू नये, असे आदेश परिवहनविभागाने सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन विभागांना (आरटीओ) दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल, २०२० पासून भारत स्टेज ६ (बीएस ६) मानकांची पूर्तता न करणाºया वाहनांची नोंदणी करू नये, तसेच याबाबतची माहिती वितरक आणि संबंधितांना द्यावी, असेही या आदेशात नमूद आहे. देशात वाहनांचे प्रमाणदिवसेंदिवस वाढत असल्याने प्रदूषित शहरांच्या संख्येत भर पडली आहे.हवेतील कार्बन मोनाक्साइड, नायट्रोजन आॅक्साइडचे प्रमाण वाढल्याने श्वसनाचे विकार वाढत आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारने प्रदूषण रोखण्यासाठी बीएस - ४ वाहनांची नोंदणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण या वाहनांमधून धूर जास्त प्रमाणात सोडला जात असून त्यामुळे प्रदूषण वाढते. ही समस्या लक्षात घेता बीएस - ४ ऐवजी १ एप्रिलपासून प्रदूषण रोखणाºया बीएस - ६ मानांकनाची पूर्तता करावी लागेल. त्याशिवाय वाहनांची नोंदणी न करण्याचे आदेश परिवहन विभागाने आरटीओकार्यालयांना दिले आहेत.इमिशन स्टॅण्डर्ड म्हणजे काय?भारतात २००० साली वाहनांसाठी इमिशन स्टॅण्डर्ड ठरविण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या निकषांनुसार हवेचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी हे नियम ठरविण्यात आले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाने यासाठी काही स्टॅण्डर्डठरविले आहेत. बीएसचा संबंध इमिशन स्टॅण्डर्डशी आहे. बीएस म्हणजे भारत स्टेज. तुमची गाडी किती प्रदूषण करते, हे तपासले जाते. यामध्ये जो नंबर असतो, त्यावरून त्या वाहनामुळे किती प्रदूषण होण्याची शक्यता असते, याचा अंदाज येतो. त्यावरूनच बीएस ३, बीएस ४ आणि बीएस ६ हे स्टॅण्डर्ड ठरविले जातात.