दोन दिवसांपूर्वी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होती; पण अजित पवार ‘कसली बैठक माहीत नाही’, म्हणत तेथून निघून गेले. माध्यमांनीही विविध अर्थ काढले. अशी पुडी सोडणाऱ्या अजितदादांना शाब्बासच म्हटले पाहिजे? कारण माध्यमांचा ससेमिरा चुकवून लोकांमध्ये गैर ...
सरकार स्थापन करण्यासाठी ८ नोव्हेंबर ही अखेरची मुदत होती. मुख्यमंत्र्यांनी अखेर राजीनामा दिला. त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री पदावर राहण्याची सूचना राज्यपालांनी केली आहे. निकालानंतर झाल्यावर पंधरा दिवस सरकार स्थापन करता येऊ शकत नसेल तर ही गंभीर बाब आहे ...
विद्यमान बाराव्या सभागृहाची मुदत ८ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काम करता येणार नाही. ७ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार न आल्यास राष्ट्रपती राजवटीचा पर्याय स्वीकारावा लागणार आहे. हा पर्याय किमान सहा महिन्यांचा असतो. ...
निवडणूक प्रचारात तेल लावलेल्या पहिलवानाची चर्चा झाली. मात्र, राज्यातील सामाजिक, आर्थिक विकासाच्या प्रश्नांवर ती झाली नाही. यामुळे एका पुरोगामी, प्रगतशील महाराष्ट्राने चर्चेची तसेच विकासाची दिशा ठरविणारी निवडणुकीतील संधी गमावली आहे, असे वाटते. अशा अवस ...
सत्ताधारी असूनही ही सभ्यता पाळण्याची परंपरा नेतेमंडळी सांभाळत होते. सत्तेचे, संपत्तीचे आणि त्यातून आलेल्या अधिकारांचे प्रदर्शन कधी करीत नव्हते. त्या पिढीतील नेत्यांच्या छायाचित्राकडे आता पाहिले की, एकाच्याही हातात अंगठ्या दिसणार नाहीत. ...