महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरातील दीक्षाभूमीत आशिया खंडातील सर्वांत मोठी स्तुपा बांधण्यात आली आहे. धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या कार्यक्रमाची अनेक छायाचित्रे या स्तुपामध्ये लावण्यात आली आहेत. धर्मांतर करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या बा ...
सामाजिक लोकशाही ही एक जीवन पद्धती ठरली पाहिजे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जगण्याची तत्त्वे म्हणून मान्यता देण्याचीगरज आहे. स्वातंत्र्याशिवाय समता नाही, स्वातंत्र्य आणि समतेशिवाय बंधुभाव निर्माण होणार नाही. इतके स्पष्ट विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा हा केवळ इतिहास नाही, तर तो भविष्याचा वेध घेणारा विचार आहे. आणखी अनेक वर्षे हा विचार घेऊन चालण्यासाठी बळ देणारी त्यांची स्मारके प्रेरणास्थळे ठरतील, अशी आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्य ...
एकविसाव्या शतकात पाणी हा खूप गंभीर विषय बनत जाणार आहे. त्यामुळे इतिहासातून शिकून नव्या धोरणाची आखणी करावी लागणार आहे. त्यासाठीचे काही प्रयोग जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्यात केले. पाण्याच्या समस्येकडे केवळ सिंचन म्हणूनच पाहता येणार नाही, हा जो बदल रा ...
महाराष्ट्राने देशाला एक नवी दिशा दाखविली आहे. त्यात रोजगार हमी, स्वच्छता अभिमान, सहकारी साखर कारखानदारी, आदींचा समावेश आहे. त्यात भर घालण्यासाठी मंत्र्यांनी काम करावे. आता साठीकडे झुकणारे मंत्रिगण फारसे काही करतील असे वाटत नाही. अपेक्षा आहे ती आदित्य ...
अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला महामंदीचे चटके बसले; पण आपण वाचलो होतो. त्याचे कारणच एका वेगळ्या कृषी संस्कृतीवर जगणारे आपण भारतीय आहोत. यासाठी तिन्ही ऋतू सारखेच आले पाहिजेत. त्यात बिघाड झाला तर काहीतरी गडबड आहे. ती दुरुस्त न करता येण्याजोगी आहे, अस ...
कोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्रातील तिन्ही जिल्ह्यांत सहकारी चळवळ आणि सहकारी संस्थांचे जाळे आहे. या जाळ्यातच सावकारी फासात असंख्य लोक अडकले आहेत. दुभंगलेल्या समाजाचा गैरफायदा घेऊन विनाकष्टाने गुंडगिरीच्या जोरावर पैसा कमावणाऱ्याला आता रोखलेच पाहिजे. त्य ...
ज्या पुरुषी मानसिकतेतून डॉक्टर तरुणीवर अत्याचार झाला. तिला जिवंत जाळले. त्या मानसिकतेबद्दल आरोपींना शिक्षा झालीच नाही. पोलिसांच्या गोळीबारात ते मारले गेले, हीच शिक्षा मानायची असेल तर प्रत्येक संशयित आरोपीला असे मारता येईल का? किंवा प्रत्येक आरोपी पोल ...