‘आकाश ग्लोबल, पण धावपट्टीवरून लोकलच’ ! आणखी किती दिवस या परदेशी विमानांना जमिनीवरूनच ‘टाटा’ करावे लागले, ही विमाने प्रत्यक्ष शहरातील धावपट्टीवर कधी उतरणार, असा सवाल उपस्थित होत आहे. ...
साधारणतः १८ वर्षांपूर्वीपर्यंत अजिंठा लेण्यांच्या पायथ्यापर्यंत सर्वसामान्य पर्यटकांची वाहने जात होती. मात्र, तेथे प्रदूषण पातळी वाढल्याने या लेण्यांपर्यंत वाहनांचा प्रवास थांबविण्यात आला. ...