बांधकाम व अर्थ विभागातील कामकाजाची पडताळणी त्यांनी यावेळी केली. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे कार्यालयीन कामकाज आता ई ऑफीस या संगणकीय प्रणालीद्वारे होणार असून, याबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. ...
तीव्र व मध्यम जोखमीच्या स्रोतांच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर आरोग्यासाठी अयोग्य असल्याने, जोखमीच्या पाणीस्रोतांसंदर्भात उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. ...
Akola News: जलपूर्ती योजनेत बार्शीटाकळी तालुक्यातील बोरमळी येथे सिंचन विहिरीचे काम न करताच देयक काढण्यात आल्याने, विहीर हरविली असून, ठक्करबापा योजनेत जिल्हा परिषद सभेची परवानगी न घेता जामवसू येथील पाडण्यात आलेले सभागृह गेले कुठे, अशी विचारणा जिल्हा प ...
राष्ट्रगीत व राज्यगीताचे सादरीकरण आणि राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली, तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणा-या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. ...