आरे कॉलनीच्या केल्टीपाडा गावात आयोजित या उपक्रमात चित्रकार सत्येंद्र राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांनी छत्र्यांवर वारली कलेतील चित्रे रेखाटली. ...
आजच्या २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांपर्यंत साने गुरुजी पोहोचविण्यात आपण अयशस्वी ठरत असल्याची खंत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली. ...
भारताला पॅराआॅलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवून देणारा खराखुरा नायक महाराष्ट्रातील सांगलीमधील गावात राहात असल्याचे हा चित्रपट येण्यापूर्वी फार कमी लोकांना माहित असेल. ...
फार पूर्वीपासून सांगितल्या जाणाऱ्या भुता-खेतांच्या गोष्टी आणि त्याला अनुसरून पडलेल्या प्रथांचं आजही कित्येक ठिकाणी पालन केलं जातं. दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटीलने या चित्रपटात तोच धागा पकडून भुतांच्या भीतीने तीन दिवस नदीच्या पल्याड राहायला जाणाऱ्या ...