केंद्र सरकारचे सगळे काम हे आहिल्यादेवींच्या राज्यकारभाराप्रमाणेच आदर्श आहे असे फडणवीस यांनी थेट तुलना न करता स्पष्ट केले ...
असंवेदनशील कृषीमंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी तातडीने घरचा रस्ता दाखवावा व महसूल यंत्रणेला आदेश देत नुकसानीत गेलेल्या पिकांचे पंचनामे करायचे आदेश द्यावेत ...
काही हितसंबंधी नेते, कार्यकर्ते, ज्यांना कसलेही स्थान नाही, अशा लोकांना दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्यांच्या भविष्याची काळजी वाटते ...
- न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करावी लागणार ...
दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत एकतर अजित पवार यांना विचारा किंवा मग सुप्रिया सुळे यांना विचारा ...
देशात युद्धजन्य स्थिती आहे, विरोधी पक्षांनी राजकारण बाजूला ठेवत केंद्र सरकारला एकमुखी पाठिंबा दिलाय, तरीही तुम्हाला राजकारणच दिसते आहे ...
दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरण : पवार राजकीय विश्वासार्हता पणाला लावणार नाहीत ...
शरद पवार किंवा अजित पवार हे अन्य कोणत्याही राजकीय नेत्यांपेक्षा वेगळे, दुरदृष्टी असलेले नेते असून ते एकत्र आल्याने महाराष्ट्राला दिशा मिळेल ...