ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
जमलेल्या गर्दीची नस पकडत सभा गाजविण्याच्या शैलीबरोबरच राजकारणात नव्या विषयांना चर्चेसाठी वाट करून देण्याची नवी स्ट्रॅटेजी २०१९ च्या लोकसभा निवडणूक भाषणांमध्ये नरेंद्र मोदी यांनी अवलंबिल्याचे दिसते. ...
भाजप विरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र यावेच लागणार आहे. काही मुद्यांमुळे अशोक चव्हाण यांना मनसे अडचणीची वाटत असली तरी, आम्ही काँग्रेसची मर्जी राखूनच राज ठाकरेंना महाआघाडी सोबत घेऊ, असे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ‘लोक ...